शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष – डॉ.एस.जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
चीनचं परराष्ट्र धोरण आणि नव्या युगातले आंतरराष्ट्रीय संबंध या...
शांघाय सहकार्य संघटनेपुढं उभ्या असलेल्या समस्यांचं मूळ कारण वाढत्या मूलत्त्ववादात आहे – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांघाय सहकार्य संघटनेपुढं उभ्या असलेल्या समस्यांचं मूळ कारण वाढत्या मूलत्त्ववादात आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. शांघाय सहकार्य संघटनेतल्या राष्ट्रप्रमुखांची २१ वी...
देशातील वीजेच्या मागणीत वाढ – केंद्रीय वीज मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील वीजेची मागणी यावर्षी ऑगस्टपासून वाढत असल्याचं केंद्रीय वीज मंत्रालयानं म्हटलं आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये १२४ बिलियन युनिट वीज वापरली गेली तर कोविड कालावधीच्या पूर्वी ऑगस्ट...
भारताच्या व्यापारी वस्तूंच्या निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षीच्या सम कालावधीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताची व्यापारी वस्तूंची निर्यात १५ टक्क्यांनी वाढून २२९ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. वाणिज्य...
न्यायदानाची प्रक्रीया गतिमान करण्यासाठी पर्यायी तंटा निवारण व्यवस्थेला प्रोत्साहन दिलं पाहिजे- प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायदानाची प्रक्रीया गतिमान करण्यासाठी पर्यायी तंटा निवारण व्यवस्थेला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात इथं व्यक्त केलं. ते आज सर्व...
भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असल्याचं प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असून यामध्ये देशातील युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरुकता सप्ताहानिमित्त नवी...
घरगुती गॅसच्या दरांबद्दलच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीच्या निकषांबद्दलच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांना केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी, केंद्रीय मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी...
लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या उत्कृष्ट कामांचा ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ ने सन्मान
नवी दिल्ली : लातूर जिल्ह्यातील ‘आरोग्यवर्धिनी’ आणि सोलापूर जिल्ह्यातील ‘ऑपरेशन परिवर्तन’या नाविण्यपूर्ण उपक्रमांचा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नागरी सेवा दिनी’ 'प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारा’ ने गौरव करण्यात आला....
केंद्र सरकारनं राज्यांना १८० कोटी ३० लाख कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रा पुरवल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १८० कोटी ३० लाख कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रा विनामूल्य पुरवण्यात आल्या आहेत. यापैकी १५ कोटी ८० लाख लशींच्या...
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ८० कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ८० कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. काल ८५ लाख ४२ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. त्यामुळे आतापर्यंत...









