देशभरात ईद – ए – मिलाद सण उत्साहात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईद-ए-मिलादच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोहम्मद पैगंबरांचं आयुष्य म्हणजे बंधुत्त्व, प्रेम आणि करुणा...
पतसंस्थांचं कठोर लेखा परीक्षण करण्याचे राज्याच्या सहकार मंत्र्यांचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व सामान्य नागरिक पैशांची बचत करुन पैसे पतसंस्थांमध्ये ठेवत असतात. पतसंस्था अवसायनात निघाली तर सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी पतसंस्थांचे कडक लेखा परिक्षण...
भारताच्या क्रूझ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत प्रवाशांच्या संख्येत तिप्पट वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या क्रूझ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत प्रवाशांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे, असं बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात...
भारतीय रेल्वेचा या वर्षी जूनमध्ये १२५ दशलक्ष टनांहून अधिक मासिक माल वाहतुकीची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं या वर्षी जूनमध्ये १२५ दशलक्ष टनांहून अधिक मासिक माल वाहतुकीची नोंद केली आहे. जून २०२१ मधील वाहतुकीच्या तुलनेत ही वाढ ११ टक्क्यांहून अधिक आहे....
G20 विज्ञान शिखर परिषद त्रिपुरातील आगरतळा इथं सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : G २० परिषदेची दोन दिवसीय विज्ञान-२० परिषद भारताच्या अध्यक्षतेखाली त्रिपुरातील अगरतला, इथ हपानिया इंटरनॅशनल फेअर ग्राउंडवर आजपासून सुरु झाली. G२० बैठकीचा एक भाग म्हणून 'क्लीन एनर्जी...
५० लाख टन गहू आणि २५ लाख टन तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचा केंद्र सरकारचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किरकोळ बाजारातले दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं ५० लाख टन गहू आणि २५ लाख टन तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे. खाद्य आणि सार्वजनिक...
राज्यांनी अनुदानाचा चोख हिशेब ठेवून वित्तीय आणि महसुली तूट कमी करावी अशी नियंत्रक आणि...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यांनी अनुदानाचा योग्य समतोल राखण्यासाठी, वित्तीय तूट कमी करावी, महसुली तूट दूर करण्यासाठी आणि थकित कर्जे स्वीकारार्ह पातळीवर ठेवण्यासाठी योग्य ती पावलं उचलावीत, अशा सुचना भारताचे...
भाजपा सरकार गेल्या ९ वर्षात सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे – पी. चिदम्बरम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रातलं भाजपा सरकार गेल्या ९ वर्षात सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली आहे. ते मुंबईत टिळकभवन...
देशात काल ५७ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ५२ कोटी ९५ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात ५७ लाख ३१ हजार नागरिकांना लस देण्यात आली. केंद्रशासित...
वागशीर या सहाव्या स्कॉर्पीन श्रेणीतल्या पाणबुडीचं मुंबईत जलावतरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत नौदलाच्या मुंबईतल्या माजगाव डॉक लिमिटेडनं आपली गौरवशाली वाटचाल सुरू ठेवली आहे. प्रोजेक्ट-७५ अंतर्गत माजगाव डॉक मध्ये बांधण्यात आलेल्या वागशीर या सहाव्या...









