कारागिरांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी जोडणं आवश्यक – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी विणकर आणि कारागिरांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी जोडणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आठव्या राष्ट्रीय हातमाग...

देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १८ टक्के जास्त कोळश्याचं उत्पादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे यावर्षीच्या ऑक्टोबरपर्यंतचे एकूण कोळसा उत्पादन ४४८ दशलक्ष टन एवढे झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १८ टक्के जास्त कोळश्याचं उत्पादन झालं आहे. पुढच्या वर्षी...

सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी नेट, सेट किंवा एसएलईटी हे किमान निकष अनिवार्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UGCअर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या थेट भरतीसाठी नेट, सेट किंवा SLET हे किमान निकष ठरवले आहेत. एका अधिसूचनेत यूजीसीनं असंही...

लिबेरियन टायगर्स ऑफ ट्रायबल या अतिरेकी संघटनेच्या अध्यक्षांसह १२ जणांचं आत्मसमर्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लिबेरियन टायगर्स ऑफ ट्रायबल या अतिरेकी संघटनेच्या अध्यक्षासह १२ जणांनी काल इंफाळमध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. या वेळी त्यांनी त्यांच्याजवळची शस्त्रास्त्र...

वीज निर्मिती कायदा २०२२ लागू होऊ देणार नसल्याचा शरद पवार यांचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वीज निर्मिती कायदा २०२२ लागू होऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. नाशिक इथं महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघाच्या...

लसीकरण मोहिमेत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१८ कोटी ९० लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज  सकाळपासून सुमारे पावणे तीन लाख नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१८ कोटी ९० लाखाच्या...

भारत आणि रशियातले सांस्कृतिक संबंध वाढले, तर दोन्ही देशांमधले राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील,...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि रशियातले सांस्कृतिक संबंध वाढले, तर दोन्ही देशांमध्ये असलेले घनिष्ठ राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. भारत आणि...

भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या अध्यक्षतेखालील जी-२० राष्ट्रगटाच्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाची तिसरी तीन दिवसीय बैठक आज मुंबईत सुरु झाली. रेल्वे तसंच कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या बैठकीचं...

मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून 3 निवृत्त महिला न्यायाधीशांच्या समितीची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणी सर्वंकष विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काल उच्च न्यायालयाच्या निवृत्त महिला न्यायांधीशांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय समितीची स्थापना केली. जम्मू-कश्मीर उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन कि बात कार्यक्रमासाठी लोकांकडून मागवल्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी प्रसारित होणाऱ्या मन कि बात कार्यक्रमासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. मन कि बात या कार्यक्रमाचा हा ९६ वा असेल....