पाण्याचं महत्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक जल दिवस साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक जल दिन आहे. पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणं आणि पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणं ही महत्त्वाची उद्दिष्ट समोर ठेऊन जल दिन साजरा...

सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध केले जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याबाबत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या विचाराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. हा एक प्रशंसनीय विचार...

भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या अध्यक्षतेखालील जी-२० राष्ट्रगटाच्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाची तिसरी तीन दिवसीय बैठक आज मुंबईत सुरु झाली. रेल्वे तसंच कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या बैठकीचं...

आयुर्वेद केवळ चिक‍ित्‍सा पद्धती नसून आपले जीवनशैली असल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुर्वेद, योगविज्ञान, युनानी ही आपली संस्‍कृती असून त्‍याला जगात मान्‍यता म‍िळालेली आहे. आयुर्वेद केवळ चिक‍ित्‍सा पद्धती नसून आपले जीवनशैली आहे, असं केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग...

५ जी स्पेक्ट्रम लिलावाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय दूरसंचार विभागाचा ५जी स्पेक्ट्रम लिलावाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूर केला आहे. केंद्र सरकारतर्फे आज ही माहिती देण्यात आली. पुढच्या महिन्याच्या अखेरीला हा लिलाव होणार...

भारत बायोटेकच्या नाकावाटे घ्यायच्या लशीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेक या लस उत्पादक कंपनीने बनवलेल्या नाकावाटे घेण्याच्या कोविडप्रतिबंधक लशीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झाला असून वर्धक मात्राही तयार झाली आहे. या चाचणीतला पाहणी अहवाल...

अग्निपथ योजनेअंतर्गत लष्कर आणि नौदलात अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ योजनेअंतर्गत लष्कर आणि नौदलात अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरु झाली असल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे. या उमेदवारांची भरती ४ वर्षांसाठी करण्यात येणार असून, त्यातल्या २५ टक्के...

टपाल कार्यालयं कोअर बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे अखंड बँकिंग प्रक्रिया सक्षम – केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १ लाख ५० हजार टपाल कार्यालयं कोअर बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे आर्थिक समावेशन, आंतरकार्यक्षमता आणि, अखंड बँकिंग प्रक्रिया सक्षम झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी एका...

डॉ. भारती पवार यांची पुणेस्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळातल्या कोझिकोडेइथल्या निपाह बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांच्या १५ पैकी ११ जणांना निपाहची बाधा झाली नसल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे. निपाह विषाणू निरीक्षणांतर्गत काल २३४ लोकांच्या चाचण्या...

केंद्र सरकारचा 2016 मधला नोटाबंदीचा निर्णय योग्य होता असा सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाचा बहुमतानं निर्वाळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाचशे आणि हजार रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद करण्याचा केंद्र सरकारचा 2016 मधे घेतलेला निर्णय योग्य होता असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. पूर्ण पीठाच्या...