राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत केंद्र सरकारकडून १ हजार ६८२ कोटी रूपयांहून अधिक अतिरिक्त सहायता...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत महाराष्ट्रासह पाच राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी केंद्र सरकारनं एक हजार ६८२ कोटी रूपयांहून अधिक अतिरिक्त केंद्रीय सहायता निधीला मंजुरी दिली....
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या यशाची दिली कबुली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या यशाची कबुली दिली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या ट्विटला उत्तर देताना प्रधानमंत्री म्हणाले की, उच्च-गुणवत्तेची आणि स्वस्त आरोग्य सेवा...
राष्ट्र उभारणीसाठी योगदान देणाऱ्यांचं देश स्मरण करत आहे – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्र उभारणीसाठी योगदान देणाऱ्यांचं देश स्मरण करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नमो ऍप वर लिहिलेल्या एका लेखात म्हटलं आहे. नमो ऍपमधल्या विकास यात्रा या भागात...
देशात महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी ३०० वनस्टॉप केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी ३०० वनस्टॉप केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही...
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अमेरिकेला रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत.
या दौऱ्यात त्या जी-वीस समुहातील देशांच्या अर्थमंत्र्यांसोबतही चर्चा...
५० लाख टन गहू आणि २५ लाख टन तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचा केंद्र सरकारचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गहू आणि तांदळाच्या किरकोळ बाजारातल्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी सरकार 50 लाख टन गहू आणि 25 लाख टन तांदूळ विक्रीस काढणार आहे. अन्न महामंडळ इ- लिलावाच्या माध्यमातून...
विधानभवन परिसरात असंसदीय पद्धतीनं आंदोलन होऊ नये यासाठी आचारसंहिता लागू करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे संकेत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात काल झालेल्या अवमानकारक आंदोलनाचा मुद्दा आज पुन्हा विधानसभेत चर्चेला आला आणि यामुळं ३ वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. वारंवार घडणाऱ्या...
शेतकऱ्यांचं नुकसान आणि कर्मचाऱ्यांचा संप या मुद्द्यांवर राज्य विधिमंडळात विरोधकांनी सरकारला घेरलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपामुळे पंचनामे वेळेवर होत नसल्यानं शेतकरी अडचणीत आल्याचा मुद्दा विरोधी...
भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असल्याचं प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराच्या भस्मासुरापासून देशाला दूर ठेवणं आवश्यक असून, भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते केंद्रीय दक्षता आयोगाच्या...
वीज निर्मिती कायदा २०२२ लागू होऊ देणार नसल्याचा शरद पवार यांचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वीज निर्मिती कायदा २०२२ लागू होऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. नाशिक इथं महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघाच्या...









