लसीकरणाला गती देण्यासाठी ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवली जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत १२ ते १४ आणि १५ ते १७ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांचं लसीकरणाचं...

महागाई, जीएसटी आणि सोनिया गांधी यांची ईडी चौकशीच्या मुद्यांवरुन संसदेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महागाई, जीएसटी वाढ आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडी चौकशीच्या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळं सुरुवातीला दोन्ही सभागृहाचं कामकाज काही काळ...

देशात महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी ३०० वनस्टॉप केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी ३०० वनस्टॉप केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही...

भारत जगाचं औषधालय बनल असून, आता जगाचा उत्पादक बनण्याची वेळ आली आहे – डॉ....

नवी दिल्ली : “भारत जगाचं औषधालय (फार्मसी) बनला असून, आता जगाचा उत्पादक (फॅक्टरी) बनण्याची वेळ आली आहे.” असं केन्द्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. 'भारतातील रसायने...

न्यायव्यवस्था गतिमान करत, सर्वसामान्यांना विनाविलंब न्याय मिळावा या बाबी सरकारच्या प्राधान्यक्रमावर – किरेन रिजिजू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्था गतिमान करत, सर्वसामान्यांना विनाविलंब न्याय मिळावा या बाबी सरकारच्या प्राधान्यक्रमावर असल्याचं केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री  किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं महाराष्ट्र राष्ट्रीय...

तिन्ही सेना दलांचं संयुक्त पथक बनविण्याचा प्रस्ताव असलेलं विधेयक आणि IIM कायद्यात सुधारणा करणारं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत आज कामकाज सुरू झाल्यावर मणिपूरमधल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आंदोलन केलं. त्यामुळं दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. त्यानंतर कामकाज...

निसर्गाची हानी होणार नाही असे पदार्थ निवडण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलाच्या समस्येत भर घालणाऱ्या अन्नपदार्थांपासून दूर जाण्यासाठी जाणीवपूर्वक निर्णय घेण्याची गरज असून, लोकांनी निसर्गाची हानी होणार नाही असे पदार्थ निवडणे गरजेचं आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी...

भाजपा सरकार गेल्या ९ वर्षात सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे – पी. चिदम्बरम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रातलं भाजपा सरकार गेल्या ९ वर्षात सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली आहे. ते मुंबईत टिळकभवन...

तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्याच्या इशाऱ्यांसंदर्भात नवीन नियमावली जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्याच्या इशाऱ्यांसंदर्भात केंद्र सरकारनं नवीन नियमावलीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार आता ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित होणाऱ्या कार्यक्रमात तंबाखू उत्पादनांचा वापर...

जी २० परिषदेच्या १४ बैठका होणार असल्यानं राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचं ब्रँडींग करण्याची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळालं ही अतिशय गौरवशाली बाब असून महाराष्ट्रात या परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. त्यानिमित्त आपल्या राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचं...