स्टार्ट अप्स ना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर भर द्यावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्टार्ट अप सल्लागार परिषदेने आता दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवर्गातल्या शहरांवर लक्ष केंद्रित करून तिथल्या नव उद्योजकांना भांडवल पुरवठा आणि क्षमता वर्धन करणं,  तसंच स्टार्ट अप्स...

क्रूड ऑईल आयात कमी करणे

नवी दिल्ली : तेल आणि नैसर्गिक वायूच्या आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तेल आणि नैसर्गिक वायु मंत्रालय, विविध केंद्रीय मंत्रालयाशी समन्वयाने काम करत आहे. यासाठी पंच-सुत्री धोरण...

आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत मधमाशी पालनासाठी निधी मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशानं सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत, त्यामध्ये मधमाशी पालनालाही प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यानुसार आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत मधमाशी पालनासाठी 5...

देशात जॉन्सन अँण्ड जॉन्सनच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या एका मात्रेच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जॉन्सन अँण्ड जॉन्सन कंपनीनं तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या एकल मात्रेच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरद्वारे...

कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५९ कोटींहून अधिक लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडप्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५९ कोटींहून अधिक मात्रा देऊन झाल्या आहेत. सुमारे ९२ लाख लोकांना पहिली तर ६६ लाख ६२ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना दुसरी मात्रा...

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन

हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यानंतर त्यांना तातडीन रुग्णालयात हलवण्यात आलं होते. नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालंय. मृत्यूसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या. आपल्या...

महाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लद्दाखमध्ये जमीन उपलब्ध करून द्यावी – पर्यटनमंत्री जयकुमार रावल...

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील पर्यटकांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये पर्यटन रिसॉर्ट उघडण्याची योजना असून यासाठी केंद्र व संबंधित केंद्रशासित प्रदेशांनी जमीन उपलब्ध...

यंदाच्या खरीप हंगामात ७ कोटी ५० लाख टन तांदूळ खरेदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१-२२ च्या खरीप विपणन हंगामात ७ कोटी ५० लाख टन धान खरेदी केली असल्याचं ग्राहक कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे. देशातल्या एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांना या खरेदी...

युवा पिढीचा व्यक्तिमत्व विकास

नवी दिल्ली : सामाजिक सेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी वर्ष 1969 मध्ये सरकारने राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) सुरु केली.  2019-20 या आर्थिक वर्षात योजनेसाठी 160 कोटी रुपयांची...

कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात कठोर उपाययोजना राबवण्याचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड रुग्णसंख्येत झालेली अभूतपूर्व वाढ लक्षात घेता, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्रात योग्य कोवीड व्यवस्थापन करून कठोर उपायोजना राबवाव्यात असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्य...