डीआरआयने ओप्पो इंडिया कंपनीने केलेली 4389 कोटी रुपयांची सीमा शुल्क चोरी उघडकीस आणली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरआय अर्थात केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयातर्फे करण्यात आलेल्या “ग्वांगडाँग ओप्पो मोबाईल टेलिकम्युनिकेशन कॉर्पोरेशन मर्या.” (यापुढे ‘ओप्पो चीन’ असा उल्लेख करण्यात येणाऱ्या) या चीनमधील कंपनीची उपकंपनी असलेल्या मे. ओप्पो मोबाईल्स इंडिया” (यापुढे ‘ओप्पो...

भारताचा आर्थिक वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात साडेनऊ टक्के राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा आर्थिक वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात साडेनऊ टक्के राहील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणे निधीने व्यक्त केला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेविषयी IMF ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या...

दिवसागणिक बदलतं तंत्रज्ञान हे महसूल अधिकाऱ्यांसमोर खरं आव्हान असून, यावर मात करुन करदात्यांच्या तक्रारी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवसागणिक बदलतं तंत्रज्ञान हे महसूल अधिकाऱ्यांसमोर खरं आव्हान असून, यावर मात करुन करदात्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तत्परता दाखवण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल नागपूर इथं केलं....

जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक असून, राज्यांमधले पाण्याचे विवाद संपवण्यावर भर द्यायला हवं असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे....

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला आणखी तीन महिने मुदतवाढ द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. मंत्रीमंडळ बैठकीनंतर माहिती...

देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे केंद्र सरकारचे सक्तीचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत. मसूरच्या प्रत्येक साठा  धारकानं दर शुक्रवारी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मसूरच्या साठ्याची आकडेवारी...

भारतीय रिर्झव्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर / व्याजदरात कोणतेही बदल नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिर्झव्ह बँकेनं आपलं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं. यानुसार बँकेच्या पतधोरण समितीनं व्याजदरात कोणतेही बदल न करता ते सध्याप्रमाणेच कायम ठेवायचा निर्णय घेतला आहे....

यूपीआयच्या सेवांवर कोणतंही शुल्क आकारणार नसल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यूपीआयच्या सेवांवर कोणतंही शुल्क आकारण्याची सरकारची योजना नसल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. यूपीआय हे नागरिकांसाठी अतिशय सोयीचं आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारं माध्यम आहे असं केंद्रीय...

गेल्या नऊ वर्षात भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याची डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या नऊ वर्षांमध्ये भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याचं केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनच्या  वृत्त विभागाला दिलेल्या मुलाखतीत ते...

उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड द्रुतगती मार्गामुळे औद्योगिक प्रगतीचा मार्ग सुकर झाल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात जालौन जिल्ह्यातील ओराई इथं बुंदेलखंड द्रुतगती मार्गाचं उद्घाटन केलं. या रेल्वेमुळे ४ तासांचा प्रवास कालावधी कमी झाला असून एक्सप्रेस...