राष्ट्र प्रथम हा दृष्टीकोन असल्यानं कठोर निर्णय घेणं कठीण वाटत नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व निर्णय देशहित मनात ठेवून घेतले आहेत. राष्ट्र प्रथम हा दृष्टीकोन समोर ठेवून निर्णय घेत असल्यानं कुठलाही कठोर निर्णय घेणं कठीण वाटत नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
चेन्नई इथं सुरु होणाऱ्या ४४ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नईच्या जेएलएन इनडोअर स्टेडियममध्ये आजपासून ४४ वं बुद्धिबळ ऑलिंपियाड सुरू होत आहे. आज संध्याकाळी एका दिमाखदार सोहोळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या स्पर्धेचं उदघाटन करतील. केंद्रीय युवा...
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी माफी मागावी अशी भाजपाची मागणी, यावरुन दोन्ही सभागृहात गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्य सभेतले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपाबाबत काढलेल्या उद्गारांवरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. राज्यसभेचे कामकाज सकाळी सुरु होताच...
आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण संस्थेनं व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना मुंबईतून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी...
येत्या ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा राज्य सरकारचा निर्धार – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत राज्य सरकारच्या कामाचा आढावा घेतला. येत्या ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार राज्य सरकारनं केला आहे. मुंबईतल्या लोकांची इच्छा...
सहकार क्षेत्रात धान्य साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी, १ लाख कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहकार क्षेत्रात धान्य साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी, १ लाख कोटी रुपयांच्या योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. त्यासाठी आंतरमंत्रालयीन समिती स्थापन करायला, आणि या समितीला अधिकार...
रेल्वे सुरक्षा भर्तीबाबत माध्यमांवर बनावट संदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे सुरक्षा दलामध्ये मध्ये हवालदार आणि सहाय्यक उप निरीक्षकांच्या नऊ हजार ५०० पदांच्या भर्तीबाबत समाज माध्यमांवर आणि वर्तमानपत्रांमध्ये एक बनावट संदेश प्रसारित केला जात आहे.
आरपीएफ किंवा...
देशातील युवकांनी विकसित भारताचं उद्दीष्ट्ट साध्य करणारा संकल्प करायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘ विकसित भारत @२०४७- युवकांचा आवाज’ या कार्यशाळेचा शुभारंभ आज दूरदृश्य प्रणालीद्वारे केला. यावेळी बोलतांना प्रधानमंत्री म्हणाले की, देश २५ वर्षाच्या...
स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत तिरंगा बाईक यात्रेचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सकाळी तिरंगा बाईक रॅलीला झेंडा दाखवून रवाना केलं....
गर्भावस्थेत केलेल्या चाचण्यांच्या आधारे गर्भाचे जनुकीय आजार निदान शक्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनुकीय वैद्यकशास्त्रात गेल्या काही दशकातील अथक प्रयत्नांमुळे गर्भावस्थेत केलेल्या चाचण्यांच्या आधारे गर्भाचे जनुकीय आजार निदान शक्य असल्याचे लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ...









