देशातील ग्रामीण भागात घरोघरी पाणी देण्याचं काम ७० टक्के पूर्ण – प्रल्हाद सिंह पटेल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलजीवन मिशन योजनेमुळं ग्रामीण भागातील महिलांना दिलासा मिळाला असून देशाच्या ग्रामीण भागात घरोघरी पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, त्याचं ७० टक्के काम पूर्ण झालं...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रदान केलेल्या नवोन्मेष पुरस्कारात राज्यातल्या चौघांचा गौरव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ११ व्या द्वैवार्षिक नॅशनल ग्रासरुट इनोव्हेशन अँड आऊटस्टँडिंग ट्रॅडिशनल नॉलेज नवोन्मेष पुरस्कारांचं वितरण केलं. नवोन्मेषाच्या संदर्भातल्या एका महोत्सवातचं उद्घाटनंही केलं....
भारताच्या क्रूझ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत प्रवाशांच्या संख्येत तिप्पट वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या क्रूझ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत प्रवाशांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे, असं बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात...
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आजपासून दोन दिवस रशियाच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या दोन दिवसांच्या रशिया दौऱ्याची सुरुवात आजपासून होत आहे.भारत आणि रशियादरम्यान नियमित उच्च स्तरीय बैठकीचा हा एक भाग आहे....
रस्त्यावरच्या विक्रेत्यांना ई-कॉमर्स साईट्स वर आणण्यासाठी सरकारचं स्विगी आणि झोमॅटोसोबतच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्त्यावरच्या विक्रेत्यांना ई-कॉमर्स साईट्स वर आणण्यासाठी सरकारने स्विगी आणि झोमॅटोसोबतच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण केलं आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी लोकसभेत एका...
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुधारित बस बांधणी मानकांना मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बसची बांधणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या मानकांना केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. ही मानकं मूळ उपकरणं उत्पादक आणि बसचा सांगाडा बांधणारे कारागीर या दोघांनाही एकसमान...
देशभरात गुरु नानक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरुनानक जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विशेषत: शीख बंधु-भगिनींना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती मुर्मू यांनी समाज माध्यमांद्वारे दिलेल्या संदेशात...
देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे केंद्र सरकारचे सक्तीचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत. मसूरच्या प्रत्येक साठा धारकानं दर शुक्रवारी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मसूरच्या साठ्याची आकडेवारी...
राहुल गांधींविरुद्ध भाजपाने दिली हक्कभंगाची नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध भारतीय जनता पार्टीने हक्कभंगाची नोटीस जारी केलीआहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरच्या चर्चेत काल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केल्याबद्दल...
फास्ट टॅगच्या प्रणालीमुळे ७० हजार कोटी रुपयांची बचत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लागू करण्यात आलेल्या फास्ट टॅगच्या प्रणालीमुळे सुमारे सत्तर हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे, असं रस्ते-वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे....









