प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आई हीराबेन यांची रूग्णालयात जाऊन घेतली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांना आज सकाळी अहमदाबादच्या यूएन मेहता इन्स्टीट्यूट ऑफ कार्डिओलॉजी आणि रिसर्च सेंटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनाचा...

रस्ते वाहतूक क्षेत्राबाबत धोरण निश्चितीमध्ये राज्यांनी सहकार्य करण्याचे नितीन गडकरी यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक आणि हाय-वे मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक क्षेत्राच्या परिवर्तनासाठी सर्व राज्यांनी धोरण आणि व्यूहरचनेला अधिक बळकट करण्यासाठी सशक्त पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं...

जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं जी २० देशांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उर्जा पुरवठ्याची हमी, हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित भविष्याची हमी अशा जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जी २० देशांना केलं...

21व्या शतकात भारत हा जगासाठी आशेचा किरण – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 21व्या शतकात भारत हा जगासाठी आशेचा किरण असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज इंडोनेशियात बाली इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते....

मध्यप्रदेशात प्रधानमंत्र्यांनी ५० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास योजनांची केली पायाभरणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यातल्या संस्कृतीची ओळख जगाला झाली असून, जगात भारताचा सन्मान वाढला असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्यप्रदेशात बीना इथं...

मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणी प्रकरणी राहुल गांधी यांच्या याचिकेवर २१ जुलै रोजी सुनावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या २१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. राहुल गांधींच्या वतीने ज्येष्ठ वकील...

करदात्याच्या प्रत्येक रुपयाचं योग्य वापर होईल, अशा तऱ्हेनं सरकारी कार्यालयांचं कामकाज चाललं पाहिजे-अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी कार्यालयं ही लोकांच्या करातल्या पैशांवर चालतात. त्यामुळे करदात्याच्या प्रत्येक रुपयाचं योग्य वापर होईल, अशा तऱ्हेनं कामकाज चाललं पाहिजे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग...

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावर विरोधक चर्चा टाळत असल्याचा माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन विरोधक चर्चा टाळत असल्याचा आरोप माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केला आहे. संसद भवन परिसरात आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते....

२०२१ ऑक्टोबर आणि सप्टेंबर या कालावधीत भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर आणि सप्टेंबर २०२१ – २२ या कालावधीत भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक देश ठरला आहे. देशात वर्ष २०२१ – २२ च्या...

दूरस्थ पद्धतीने मतदान करण्याची सुविधा देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रस्ताव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणुकीच्या वेळी मतदारांना आपल्या मतदारसंघात प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार नसेल तर ते देशात जिथे असतील तिथून त्यांना मतदान करता यावं अशी सुविधा...