केंद्र सरकारच्या योजनांच्या माहितीसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे प्रदर्शन उपयुक्त – प्रशांत ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोमार्फत आयोजित 'भारत सरकार : 9 वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष' या विषयावरील मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन आज पनवेल...

भाजपासोबत युती करायचा निर्णय कधीही घेतला नव्हता असा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकारणात सगळ्याबाबतीत चर्चा होत असतात, मात्र आपण भाजपासोबत युती करायचा निर्णय कधीही घेतला नव्हता असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पवार...

संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणं गरजेचं असल्याची संरक्षण मंत्र्यांची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बदलत्या जागतिक परिस्थितीतली आव्हानं लक्षात घेता संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणं गरजेचं असल्याचं स्पष्ट प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज पुण्याजवळ खडकवासला...

यंदा सहा कोटी 77 लाख एवढ्या विक्रमी संख्येनं प्राप्तीकर विवरणपत्रं दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष 2023-24 या वर्षात सहा कोटी 77 लाख एवढ्या विक्रमी संख्येनं प्राप्तीकर विवरणपत्रे दाखल केली गेली आहेत. यामध्ये विवरणपत्रं पहिल्यांदाच दाखल करणाऱ्यांची संख्या 53 लाखांहून जास्त...

भारतीय वन सेवा परीक्षा 2022 चा अंतिम निकाल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घेतलेल्या लेखी परीक्षेचा निकाल तसेच जून 2023 मध्ये झालेल्या व्यक्तिमत्व चाचणीच्या मुलाखतीच्या आधारे भारतीय वन सेवेच्या पदांवर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर...

कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं संविधानातलं कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली...

सीबीएसईच्या १२ वीच्या परीक्षेत ८७ टक्क्याहून अधिक, तर १० वीच्या परीक्षेत ९३ टक्क्याहून अधिक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सी बी एस ई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. बारावीच्या परीक्षेत  जवळपास ८७ पूर्णांक ३३ शतांश...

संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरु होणार आहे. पहिल्या दिवशी लोकसभेत ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासावर चर्चा होईल, त्यामध्ये आजवरची कामगिरी, अनुभव, आठवणी आणि शिकवण...

आरोग्य मंत्र्यांच्या सहाव्या बैठकीतली चर्चा जगाला ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’ प्राप्त करण्याच्या दिशेने आणखी पुढे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या सहाव्या बैठकीतली चर्चा जगाला ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’, अर्थात सार्वत्रिक आरोग्य सुरक्षा प्राप्त करण्याच्या दिशेने आणखी पुढे नेण्यात उपयोगी...

देशातल्या रेल्वे अपघातात कमालीची घट – मंत्री अर्जुन मुंडा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वे कटीबद्ध असून, देशातल्या रेल्वे अपघातात कमालीची घट झाली असल्याचं आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण...