मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ हा क्रिप्टो करन्सी आणि इतर आभासी मालमत्तांमधील व्यवहारांनाही लागू...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ हा क्रिप्टो करन्सी आणि इतर आभासी मालमत्तांमधील व्यवहारांनाही लागू होईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत...

महागाई विरोधातील लढा अद्याप संपलेला नाही, शक्तीकांत दास यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महागाई विरोधातील लढा अद्याप संपलेला नाही असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केलं आहे. 6 ते 8 जून दरम्यान झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या...

कर्जदारांना कर्जमाफीची भुरळ घालून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना जनतेने बळी पडू नये असं रिझर्व बँकेचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्जदारांना कर्जमाफीची भुरळ घालून त्यांची दिशाभूल करणाऱ्या काही जाहिराती रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आल्या आहेत. समाज माध्यमांवर अशा अनेक जाहिरातींचा प्रसार होत असून अशा संस्था कोणत्याही अधिकाराशिवाय...

राष्ट्रीय साठ्यातून गरजेनुसार तूरडाळ बाजारात आणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : तूरडाळीचे भाव आटोक्यात ठेवण्यासाठी आयात केलेली डाळ येईपर्यंत राष्ट्रीय साठ्यातून गरजेनुसार तूरडाळ बाजारात आणण्याचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे. त्यादृष्टीनं, डाळ तयार करणाऱ्या पात्र कंपन्यांकडून ऑनलाईन लिलावाद्वारे...

समान नागरी संहिता (युसीसी ) लागू करण्यात आणखी विलंब झाल्यास ते आपल्या मूल्यांसाठी मारक...

नवी दिल्ली : समान नागरी संहिता, भारत आणि त्याचा राष्ट्रवाद अधिक प्रभावीपणे एकसंध करेल आणि "युसीसीच्या अंमलबजावणीमध्ये आणखी विलंब झाल्यास तो आपल्या मूल्यांसाठी मारक ठरेल यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी...

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज दाखल करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज दाखल करता येतील. ज्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा द्यायची आहे किंवा श्रेणीसुधार योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक...

जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मंदिराला आतापर्यंत ८० लाखांहून अधिक भाविकांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षी जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मंदिराला आतापर्यंत ८० लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली. ही संख्या १ कोटींपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. ११ वर्षांनंतरपहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं भाविकांनी...

मुंबईत 4 आणि 5 जुलै 2023 रोजी जी 20 संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम समूह...

मुंबईतील परिषद आणि संशोधन मंत्र्यांच्या बैठकीत स्वीकारण्यात येणार जी - 20 विज्ञान प्रतिबद्धतांचे मंत्रीस्तरीय घोषणापत्र वर्ष 2023 मध्ये भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळात परिषदेची संकल्पना "समन्यायी समाजासाठी संशोधन आणि नवोन्मेष" मुंबई...

गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालु आर्थिक वर्षात, आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास ४ पुर्णांक ६...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनच्या नेतृत्वाखालील आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास २०२२ च्या ३ पुर्णांक ८ शतांश टक्क्यांच्या तुलनेत यावर्षी ४ पुर्णांक ६ शतांश टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे....

केंद्र सरकार वगळता अन्य कोणालाही जनगणना करण्याचा अधिकार नसल्याचं केंद्रांचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनगणना कायदा, १९४८ नुसार जनगणना करण्याचा अधिकार केवळ केंद्रसरकारकडे असल्याचं असल्याचं केंद्रसरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रात म्हटलं आहे. भारतीय संविधान आणि संबंधित कायद्याच्या तरतुदींनुसार...