देशाच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी अद्ययावत शस्त्रप्रणालींनी सज्ज असलेली आधुनिक जहाजं बांधणं ही काळाची गरज...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या सागरी सीमा सुरक्षित आणि संरक्षित राहण्यासाठी अद्ययावत शस्त्रप्रणालींनी सज्ज असलेली आधुनिक जहाजं बांधणं ही काळाची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सांगितलं....

स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत तिरंगा बाईक यात्रेचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सकाळी तिरंगा बाईक रॅलीला झेंडा दाखवून रवाना केलं....

देशातील विमानतळांची संख्या २०१४ पासून दुप्पट झाल्याची नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील विमानतळांची संख्या २०१४ मधील ७४ वरून आता १४८ पर्यंत म्हणजेच जवळपास दुप्पट झाली असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. ते...

समान नागरी संहिता (युसीसी ) लागू करण्यात आणखी विलंब झाल्यास ते आपल्या मूल्यांसाठी मारक...

नवी दिल्ली : समान नागरी संहिता, भारत आणि त्याचा राष्ट्रवाद अधिक प्रभावीपणे एकसंध करेल आणि "युसीसीच्या अंमलबजावणीमध्ये आणखी विलंब झाल्यास तो आपल्या मूल्यांसाठी मारक ठरेल यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी...

अदानी उद्योग समूह प्रकरणाच्या चौकशीबाबत शरद पवार यांची इतर विरोधकांपेक्षा वेगळी भूमिका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी उद्योग समूहाला काही अज्ञात शक्तींकडून लक्ष्य बनवलं जात असून या प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्याचा आपला आग्रह नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...

जवान मनोज लक्ष्मण गायकवाड यांच्या पार्थिवावर चिंचखेडा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधे कुपवाडा भागात शहीद झालेले यावेळी खासदार डॉ.सुभाष भामरे, आ.कुणाल पाटील, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्यासह असंख्य मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. सैन्य दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून...

जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मंदिराला आतापर्यंत ८० लाखांहून अधिक भाविकांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षी जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मंदिराला आतापर्यंत ८० लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली. ही संख्या १ कोटींपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. ११ वर्षांनंतरपहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं भाविकांनी...

गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालु आर्थिक वर्षात, आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास ४ पुर्णांक ६...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनच्या नेतृत्वाखालील आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास २०२२ च्या ३ पुर्णांक ८ शतांश टक्क्यांच्या तुलनेत यावर्षी ४ पुर्णांक ६ शतांश टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे....

भूमी, आकाश, समुद्र आणि अवकाश या क्षेत्रांमध्ये भारत राष्ट्रांच्या आघाडीवर -उपराष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भूमी, आकाश, समुद्र आणि अवकाश या क्षेत्रांमध्ये भारत राष्ट्रांच्या आघाडीवर आहे, असं  उपराष्ट्रपती जगदीप धनखड  यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या  भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या 49 व्या प्रगत...

ऍपल कंपनीनं दिलेल्या इशाऱ्यावर काही विरोधी नेत्यांच्या कथित दाव्यांबाबत सरकारचे चौकशीचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही कथित सरकारपुरस्कृत हॅकर्स मोबाईलवर हल्ले करू शकतात अशा ऍपल कंपनीनं दिलेल्या इशाऱ्यावर काही विरोधी नेत्यांच्या कथित दाव्यांबाबत सरकारनं चौकशीचा आदेश दिला आहे. सरकार या...