ज्या कंपन्यांनी कामगारांचे पगार दिले नाहीत त्यांच्याविरुद्ध १२ जून पर्यंत कारवाई करु नये –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ महामारीच्या प्रतिबंधासाठी लावलेल्या लॉकडाऊन दरम्यान कामगारांचे पगार ज्या कंपन्यांनी दिले नसतील त्यांच्याविरुद्ध येत्या १२ जून पर्यंत कारवाई करु नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला...

माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे 6 ऑगस्ट 2019 च्या रात्री नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुःखद निधन झाल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने देशाने...

मुंबई विमानतळाला पर्यटन पुरस्कार; पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली : पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटकपूरक विमानतळाचा पुरस्कार प्रदान...

मान्सून परवा अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं असनी चक्रीवादळ शमलं आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मान्सूनची वाट सुकर झाली आहे. दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरावर १५...

कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्यावर सरकारनं काही मानके केली सूचित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी तसंच कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्यावर सरकारनं काही मानके सूचित केली आहेत. वाहनांमधून होणारे उत्सर्जन आणि जीवाश्म इंधनावरील...

अँटीजेन चाचणी नंतर ही कोरोनाचा उपचार बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या अँटीजेन चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आणि सर्दी तापाची काही लक्षण दिसतं असली तर संबंधित रुग्णांची तातडीनं पीसीआर चाचणी करुन तो अहवाल प्राप्त होईपर्यंत तो...

दिल्लीच्या तुघलकाबाद वनक्षेत्रात गुरु रविदास मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या तुघलकाबाद वनक्षेत्रात गुरु रविदास मंदिरासाठी कायमस्वरुपी बांधकाम करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. गुरु रविदास तलाव मंदिराच्या कुंपणात आणण्यालाही न्यायालयानं मंजुरी दिली आहे. याआधी...

प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा भाग म्हणून यंदा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा भाग म्हणून यंदा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत अशी माहिती संरक्षण सचिव गिरिधर अरामने यांनी आज नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत दिली. यात...

२०३० पर्यंत देशाला हिवताप मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट – केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातून हिवताप आणि क्षयरोगाचं समूळ उच्चाटन व्हावं याकरता केंद्रसरकार एक सर्वसमावेशक कृती आराखडा आखत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी दिली आहे. जागतिक...

नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपा खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी लोकसभेत मागितली माफी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपा खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी आज लोकसभेत माफी मागितली. प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ झाला होता....