कोरोनाबाधित ७१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७२९ वर पोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. यात ४७ परदेशी नागरिक आहेत. आत्तापर्यंत कोविड-१९ या...

खादी आणि ग्रामोद्योग आयोग(केव्हीआयसी) 7.5 लाख मास्क तातडीने जम्मू–काश्मिरला पुरवणार

सर्व खादी ग्रामोद्योग केंद्रांनी 500 मास्क जिल्हाधिकाऱ्यांना मोफत देण्याचे खादी ग्रामोद्योगच्या अध्यक्षांचे आवाहन नवी दिल्ली : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला (केव्हीआयसी) मोठ्या प्रमाणावर दोन-पदरी खादीचे मास्क विकसित करण्यात यश आले...

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीदिनानिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीदिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना अभिवादन केलं जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत बोरीवली इथल्या...

अनिवासी भारतीय आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी निश्चिंतपणे भारतात गुंतवणूक करावी – पीयूष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिवासी भारतीय आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी निश्चिंतपणे भारतात गुंतवणूक करावी, असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केलं आहे. ते काल दुबईत आयोजित...

चीनच्या सीमेवर परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असल्याचं लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली : चीनच्या सीमेवर परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी दिली आहे. चीनशी सुरू असलेल्या चर्चेद्वारे दोन्ही देशांमधील मतभेद दूर होतील, अशी...

 कोविड -19 चा सामना करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सामाजिक कार्याच्या वेळी पुरेसे अंतर राखणे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा म्हटले आहे की कोविड -19 चा सामना करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सामाजिक कार्याच्या दरम्यान पुरेसे अंतर राखणे म्हणजे एकमेकांशी संपर्क...

भारतीय ४ खेळाडूंचा जर्मन ओपन बैडमिंटन टूर्नामेंटच्या २ टप्प्यात प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पी.वी. सिंधु, किदांबी श्रीकांत, साइना नेहवाल आणि लक्ष्य सेन यांनी बर्लिन येथे होत असलेल्या जर्मन ओपन बैडमिंटन टूर्नामेंटच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. महिला एकेरीमध्ये...

राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांकही धोकादायक पातळीवर, म्हणजे २०० च्या पुढे गेला आहे. त्यांचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर, दिवाळी दरम्यान फक्त संध्याकाळी...

कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं संविधानातलं कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली...

केंद्राकडून वस्तु आणि सेवा कर भरपाईचे महाराष्ट्राला १४ हजार १४५ कोटी रुपये प्राप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं या वर्षीची ३१ मे पर्यंत जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा करापोटी भरपाईची संपूर्ण रक्कम राज्यांना अदा केली. विविध राज्यांसाठी केंद्रानं एकंदर ८६ हजार ९१२ कोटी...