आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्यापासून अंतिम फेरीचे सामने

नवी दिल्ली (वृत्तसंस्था):आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्स संघाचा १० गडी राखून सहज पराभव केला आणि प्ले ऑफ फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या...

२०२५ सालापर्यंत क्षयरोगाचं उच्चाटन करायचं उद्दिष्ट – डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्षयरोगाचं उच्चाटन करणं हे भारतासमोरचं सर्वात मोठं आरोग्यविषयक आव्हान आहे, आणि भारतानं २०२५ सालापर्यंत क्षयरोगाचं उच्चाटन करायचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ....

देशात कोरोनाचे निर्बंध शिथिल केले असले, तरी दक्ष राहण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानं अनेक निर्बंध शिथिल केले असले, तरीही सर्व राज्यांनी दक्ष राहण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. राज्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांची प्रभावी अंमलबजावणी,...

शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षकांनी देशाची तरुण पिढी घडवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. सध्याच्या कोविड काळात विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवास...

देशातल्या शिक्षणसंस्थांच्या मानांकनात आयआयटी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शैक्षणिकसंस्थांची मानांकनं आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केली. त्यात आयआयटी मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. आयआयटी चेन्नई सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्था ठरली आहे. विविध प्रकारातल्या...

प्राप्तीकर विभागाच्या समस्या 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे वित्त मंत्र्यांचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्तीकर विभागाच्या कर विवरण पत्र भरण्यासाठीच्या पोर्टलमध्ये सध्या करदात्यांना आणि सरकारलाही अनेक अडचणी येत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल इन्फोसिस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक...

जागतिक समस्यांवरच्या उपायांसाठी सध्या संपूर्ण जग भारताकडे अपेक्षेनं बघत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक शांतता, जागतिक भरभराट किंवा जगाला भेडसावणाऱ्या विविध समस्या, या कारणांमुळे सध्या संपूर्ण जग भारताकडे अपेक्षा आणि आत्मविश्वासानं बघत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं...

भारतीयांच्या भावना व्यक्त करणारा “भारत पर्व-2020” महोत्सव नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर सुरु झाला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीयांच्या भावना व्यक्त करणारा “भारत पर्व-2020” महोत्सव नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर कालपासून सुरु झाला. हा महोत्सव एक फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील. भारतीयांना आपल्या देशातील विविध...

टोकियो पॅरालिंपिक्सची सांगता, भारतीय खेळांडूना १९ पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅरालम्पिक्स स्पर्धांचा काल समारोप झाला. समारोप समारंभात नेमबाज अवनी लेखरा हिनं ध्वज वाहकाचा बहुमान मिळवला. पॅरालिंपिक्समध्ये यंदा १६३ देशांच्या सुमारे साडेचार हजार खेळाडूंनी २२...

जी एस टी विवरण पत्र सादर करण्याची मुदत या महिनाअखेर पर्यन्त वाढवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक जी एस टी विवरणपत्र सादर करण्याची मुदत या महिनाअखेर पर्यन्त वाढवली आहे. वार्षिक उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या उद्योगांनी याचा...