खासगी रेल्वे निविदा प्रक्रियेसाठी पूर्वानुभावाची अट रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील १०९ मार्गावर खासगी उद्योगसमूहाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या रेल्वेच्या निविदा प्रक्रियेत जास्तीत जास्त उद्योग समूहांनी सहभागी व्हावं, यादृष्टीनं या निविदा प्रक्रियेतील पूर्वानुभवाची अट काढून टाकण्यात...

गेल्या एका महिन्यात झाली २३ लाख पीपीई किटची निर्यात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातून गेल्या एका महिन्यात २३ लाख पीपीई किटची निर्यात केली असल्याची माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. अमेरिका, ईग्लंड, युएई, सेनेगल आणि स्लोव्हॅनिया या पाच...

दिल्लीत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारनं दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन केल्याच्या आरोपावरून, दिल्ली पोलिसांनी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच नव्या व्हिसा नियमांचं उल्लंघन करून प्रवास केलेल्याविरुद्ध, केंद्र...

परराज्यातील मजुरांना सीमेपर्यंत पोहोचवा-उच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन मधे रोजगार गमावल्यानं आपापल्या गावी चालत निघालेल्या स्थलांतरित कामगारांना महामार्गांवर शोधून काढून राज्याच्या सीमेपर्यंत पोचवण्यासाठी विशेष पथकं तयार करावीत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं ...

गरीबांची उधारी वाढवण्यापेक्षा त्यांच्या हाती पैसा कसा पडेल सरकारनं ते पहावं – राहुल गांधी

नवी दिल्‍ली : गरीबांची उधारी वाढवण्यापेक्षा त्यांच्या हाती पैसा कसा पडेल सरकारनं ते पहावं, त्यामुळेच अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. यावर्षीची एकत्रित मागणी...

इफ्फीमध्ये दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यात सुरू असलेल्या ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीमध्ये दिव्यांग बांधवांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांगजनांसाठीच्या विशेष विभागात उपशीर्षक आणि चित्रपटातल्या दृश्य माहितीच्या...

पंतप्रधानांनी स्वच्छतेला जन आंदोलनाचे स्वरूप दिले; पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे स्वच्छता अभियान पुरस्कार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेला जन आंदोलनाचे स्वरूप दिले आहे आणि त्यात समाजाच्या शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक समान उत्साहाने सहभागी होत आहेत असे प्रतिपादन...

केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण साधणारे – प्रधानमंत्री नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण साधणारे कायदे आहेत असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी आज मन की...

दुसऱ्या जी -20 वित्त मंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नरांच्या बैठकीला निर्मला सीतारामन यांची उपस्थिती

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुसऱ्या जी -20 वित्तमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर्स (एफएमसीबीजी) बैठकीच्या आभासी सत्रामध्ये सहभागी होऊन कोविड-19 महामारीच्या...

नीट परीक्षा १ ऑगस्टला, ११ भाषांमधून होणार ही परीक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा, म्हणजेच नीट परीक्षा यावर्षी १ ऑगस्टला होणार आहे. ११ भाषांमधून ही परीक्षा होणार असूनया परीक्षेबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करणार...