बिहारमध्ये पूर परिस्थिती गंभीर; आसाममधील पूर परिस्थितीत मात्र काहीशी सुधारणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. गंडक, बुऱ्ही गंडक, बागमती, कमलाबालन, महानंदा आणि अध्वरा या नद्यांच्या धोक्याच्या पातळीवरून वाहात असून पुराचं पाणी अनेक वस्त्यांमध्ये शिरलं...

फेक न्यूजवर प्रधानमंत्र्यांनी केले भाष्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या रविवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सन्मानार्थ पाच मिनिटे उभे राहण्यासाठी समाज माध्यमावर फिरत असलेल्या बातम्यांवर प्रधानमंत्र्यांनी भाष्य केले आहे. प्रथमदर्शनी मला विवादात ओढण्याचा हा प्रयत्न...

देशव्यापी लॉकडाऊन संपत असला तरी खबरदारी घेण्याची गरज – प्रधानमंत्री

नवी दिल्‍ली : देशव्यापी लॉकडाऊन संपत असताना कोविड-१९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठीचा अधिकच खबरदारी घेण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात ते...

विश्वभारती विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभातही प्रधानमंत्री मार्गदर्शन करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध विश्वभारती विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात मार्गदर्शन करणार आहेत. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात राज्यपाल जगदीप धनखर आणि केंद्रीय...

देशातल्या १५-१८ वयोगटातल्या ६ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशभरात आतापर्यंत १७१ कोटी २३ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशीची मात्रा मिळाली आहे. त्यात ७४ कोटी १४ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशीच्या दोन...

परदेशात अडकलेल्या भारतीयांना केंद्र सरकार गुरुवारपासून परत आणणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना टप्प्याटप्प्यानं मायदेशी परत आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. येत्या ७ मे पासून विशेष विमानं आणि जहाजानं या नागरिकांना भारतात...

राज्यात संचारबंदीचे उल्लंघनाचे 35 हजार गुन्हे दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात संचारबंदीचे उल्लंघनाचे 35 हजार गुन्हे पोलीसांनी दाखल केले आहेत. 22 मार्च पासून सुमारे अडीच हजार जणांना अटक करण्यात आली तर पोलीसांवर हल्ला केल्याची 70...

रेल्वे प्रशासन आणि सामान्य नागरिकांमध्ये माहिती आणि सूचनांच्या अखंड देवाणघेवाणीसाठी भारतीय रेल्वेने नियंत्रण कक्षाची...

138 आणि 139 या दोन्ही क्रमांक तसेच सोशल मिडिया सेल रेल्वे ग्राहक (प्रवाशी)  आणि इतरांच्या चौकशीचे उत्तर, मदत (शक्य असेल तिथे) आणि संबंधित माहिती देण्यासाठी 24 तास कार्यरत असतील नवी...

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सादर केला केंद्र सरकारच्या 50 दिवसांच्या कामगिरीचा लेखाजोखा 

नवी दिल्ली : पुन्हा सत्तेवर आल्यानंतरच्या पहिल्या 50 दिवसांच्या कामगिरीचा लेखाजोखा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सादर केला. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे...

दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकार दुरुस्ती विधेयक 2023 काल राज्यसभेत मंजूर झालं; लोकसभेत हे विधेयक या आधीच मंजूर झालेलं असल्यानं या विधेयकाला आता संसदेची मंजुरी मिळाली आहे....