कांद्याच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राचे ठोस उपाय

नवी दिल्ली : ग्राहक संरक्षण विभागाने दिल्लीतल्या कांद्याच्या दरांचा आढावा घेण्यासाठी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत ग्राहक संरक्षण सचिव, नाफेड, सफल तसेच इतर संस्थांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते....

गंभीर संकटांशी सामना करण्यासाठी पीएम-केअर्स या निधीची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी काल पीएम-केअर्स अर्थात प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहाय्य आणि बचाव निधीची घोषणा केली. देशात अचानक उद्भवलेल्या कोविड-१९ सारखे साथीचे आजार आणि इतर...

देशातल्या 6 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडून 69 लाख टनांहून अधिक धान पिकाची खरेदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या सुरू असलेल्या खरीप विपणन हंगामात सरकारनं आतापर्यंत देशातल्या 6 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांकून 69 लाख टनांच्या वर धान पिकाची खरेदी केली आहे. भारतीय अन्न महामंडळासह...

द्रुतगती महामार्गांच्या दोन्ही बाजूंना ‘बाहुबली पशुधन कुंपण’ बसवण्याची सरकारची योजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महामार्ग ओलांडणाऱ्या जनावरांना अटकाव घालण्यासाठी आणि अपघातांमध्ये होणारी जीवितहानी थांबवण्यासाठी देशातल्या सर्व द्रुतगती महामार्गांच्या दोन्ही बाजूंना ‘बाहुबली पशुधन कुंपण’ बसवण्याची सरकारची योजना असल्याचं केंद्रीय रस्ते...

महत्त्वाकांक्षी चांद्रयान-तीन अंतराळात झेपावलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-तीनचं प्रक्षेपण आज दुपारी आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झालं.  एल व्ही एम 3 उर्फ बाहुबली या अग्निबाणाच्या सहाय्यानं चांद्रयान...

लसीकरण मोहीम निवडणूक प्रक्रियेप्रमाणेच राबवली जाणार – डॉक्टर हर्ष वर्धन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातली लसीकरण मोहीम निवडणूक प्रक्रियेप्रमाणेच राबवली जाणार असून बूथ पातळीपर्यंत नियोजन करण्यात आलं आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी आज सकाळी सांगितलं. यासाठी...

६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभ येत्या सोमवारी नवी दिल्ली इथं होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभ येत्या सोमवारी नवी दिल्ली इथं होणार आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातील. हेलारो...

भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला. भारताची पहिल्या...

पर्यावरण, परिसंस्था आणि विकास यामध्ये ताळमेळ साधणं गरजेचं- नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण, परिसंस्था आणि विकास यामध्ये ताळमेळ साधणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित औद्योगिक कार्बनउत्सर्जन या...

राज्यातल्या शेतकऱ्यांचा माल देशभरात पोहोचवणाऱ्या किसान रेल्वेची वर्षपूर्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान रेल्वे हा शेतकऱ्यांच्या समृद्धीला हातभार लावू त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा उपक्रम सिद्ध झाला आहे. जलद वाहतूक, शून्य अपव्यय, ५०% अनुदानासह शेती उत्पादनासाठी मोठ्या...