१२ ते १४ वयोगटातल्या ७५ टक्क्यापेक्षा जास्त मुला-मुलींना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १२ ते १४ वयोगटातल्या ७५ टक्क्यांहून अधिक मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली...

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत चौथ्या दिवशी, १५ सुवर्ण, १६ रौप्य आणि २९ कांस्य...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो-इंडिया युवा क्रीडास्पर्धांच्या चौथ्या दिवशी आज केरळच्या प्रिसिलिया डॅनिलयनं २१ वर्षाखालच्या मुलींच्या गटात ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं तर मुलांच्या...

रशियात अडकून पडलेले ४८० विद्यार्थी मुंबईत परतले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड साथीत घातलेल्या निर्बंधामुळे रशियात अडकून पडलेले ४८० विद्यार्थी आज मुंबईत परतले. हे विद्यार्थी रशियात वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्यांच्यापैकी ४७० विद्यार्थी महाराष्ट्रातले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने...

लॉकडाऊन कालावधीत उद्योग आणि व्यापार समस्यांवर देखरेख ठेवण्यात आणि विविध हितधारकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर...

89% प्रश्नांचे निराकरण / तोडगा काढण्यात आला मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित देखरेख आणि आढाव्यामुळे निराकरण जलद व्हायला मदत झाली दूरध्वनी क्रमांक 01123062487 आणि ईमेल- controlroom-dpiit@gov.in नवी दिल्ली : वाणिज्य आणि...

१ मार्चपासून जनौषधी आठवडा साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशभरातल्या सुमारे ६२०० प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांमधे दरवर्षी १ मार्चपासून जनौषधी आठवडा साजरा केला जातो. आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी या केंद्रातर्फे विविध...

देशातल्या कोरोनाबाधीतांच्या संख्याने केला ९३ लाखाचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल ३९ हजार ३७९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यामुळे देशभरातल्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८७ लाख १८हजार ५१७ झाली आहे. सध्या देशातला कोरोना रुग्ण...

टाळेबंदीच्या काळात आतापर्यंत देशातल्या विविध न्यायालयांमध्ये १८ लाख याचिका दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या टाळेबंदीच्या काळात आतापर्यंत देशातल्या विविध न्यायालयांमध्ये १८ लाख याचिका दाखल झाल्या आहेत, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड यांनी...

उत्तर प्रदेशातल्या औरैया इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवित हानीबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातल्या औरैया इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. “उत्तर प्रदेशात औरैया इथे झालेला रस्ते अपघात ही दुःखद घटना आहे....

आयुध कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांचा संप मागे

नवी दिल्ली : आयुध कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला. एआयडीएफ, आयएनडीडब्ल्यूएफ, बीपीएमएस आणि सीडीआरए कर्मचारी संघटनांची संरक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या संरक्षण सामग्री उत्पादन खात्याच्या सचिवांशी 14 ऑगस्टपासून चर्चा सुरु...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून उमेदवार जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी काल आपापले उमेदवार जाहीर केले. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं राष्ट्रपतीपदासाठी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा...