सुधारित नागरिकत्व कायद्याचा विद्यार्थ्यांना नीट अभ्यास करण्याचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी कोणत्याही निष्कर्षावर पोचण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्याचा नीट अभ्यास करावा, असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल आयआयटी मद्रास इथं बहिःशाल...

तृतीय पंथीयांसाठीचं ट्रान्सजेंडर पर्सन्स विधेयक संसदेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत मिळालेल्या आवाजी मतदानानंतर तृतीय पंथीयांसाठीचं ट्रान्सजेंडर पर्सन्स (प्रोटेक्शन ऑफ राईट्स) विधेयक 2019 हा संसदेत मंजूरी मिळाली. लोकसभेत हे विधेयक आधीच संमत होतं. विधेयकानुसार तृतीय...

कोविड-१९ च्या महामारीविरुद्धच्या लढ्यासाठी पीएम केअर्स फंडानं केली एकतीसशे कोटी रुपयांची तरतूद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या महामारीविरुद्धच्या लढ्यासाठी एकतीसशे कोटी रुपयांची तरतूद पीएम केअर्स फंडानं केली आहे. यातले २ हजार कोटी रुपये व्हेंटीलेटरच्या खरेदीसाठी, एक हजार कोटी रुपये स्थलांतरित कामगारांच्या...

शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष – डॉ.एस.जयशंकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. चीनचं परराष्ट्र धोरण आणि नव्या युगातले आंतरराष्ट्रीय संबंध या...

‘मन की बात’ चा 64वा भाग २६ तारखेला आकाशवाणीवरून प्रसारित होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात' या कार्यक्रमातून देश-विदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतील. दर महिन्याला प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा...

स्वतंत्रता सेनानी,प्रखर वक्त्या आणि प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी नायडू यांची आज १४३ वी जयंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वतंत्रता सेनानी, प्रखर वक्त्या आणि प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी नायडू यांची आज १४३ वी जयंती आहे. नागरिकांचे अधिकार, महिला सबलीकरण आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या त्या खंद्या...

पंतप्रधानांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या (शंभराव्या)100 व्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. “संपूर्ण देश लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासमोर नतमस्तक होत आहे. त्यांचे बुध्दीसामर्थ्य, धैर्य, न्यायभावना,आणि...

जम्मू आणि काश्मिरचे सर्व रहिवासी नवनिर्मित केंद्रशासित प्रदेशातल्या शासकीय पदांसाठी पात्र ठरवण्याचे केंद्रीय गृह...

नवी दिल्ली : नव्याने निर्माण करण्यात आलेल्या जम्मू आणि काश्मिर या केंद्रशासित प्रदेशाचे कामकाज सुरळीतपणे चालवता यावे आणि तिथे केंद्रीय कायदे लागू करता यावेत, यासाठी पूर्वीच्या जम्मू आणि काश्मिर...

भारतीय तटरक्षक दलाने आतापर्यंत १० हजार जणांचे वाचवले प्राण – के नटराजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय तटरक्षक दलानं आपल्या स्थापनेपासून म्हणजे १९७८ पासून आजतागायत १० हजार जणांचे प्राण वाचवले आहेत, असं भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक के नटराजन यांनी सांगितलं. राष्ट्रीय...

१०० कोटी लसीकरण टप्पा पार केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांकडून देशवासीयांचे आभार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं आज कोविड प्रतिबंधक लशींचा १०० कोटी मात्रांचा टप्पा पार केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे आभार मानले. प्रधानमंत्र्यांनी डॉक्टर्स, परिचारिका, आणि या अभियानात सहभागी...