क्रेडिट कार्डवरुनही आता UPI पेमेंट करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात अर्धा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पतधोरण आढावा समितीच्या ३ दिवस सुरू असलेल्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी आज हा निर्णय...

जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ सलग पाचव्या दिवशी बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्यानं आणि भूस्खलन झाल्यानं, २७० किलोमीटरचा जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ आज सलग पाचव्या दिवशी बंद आहे. जोरदार पावसामुळ दलवास, नाश्री...

देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ९७ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ९७ शतांश टक्क्यावर पोचला आहे. बुधवारी ६१ हजार ५८८ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत २...

काँग्रेसची आज राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाढती महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढ आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसनं आज राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं केली. विधानभवन परिसरात निदर्शनं करणाऱ्या काँग्रेस...

निवृत्त न्यायाधीश, न्यायमूर्ती रंजना देसाई यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश, न्यायमूर्ती रंजना देसाई यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती देसाई या प्रेस कौन्सिलच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. न्यायमूर्ती...

राहुल गांधी यांचं वक्तव्य आणि अदानी समूह प्रकरणात चौकशीची मागणी या मुद्द्यांवरुन संसदेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राहुल गांधी यांचं भारतीय लोकशाहीबद्दलचं वक्तव्य आणि अदानी समूह प्रकरणात चौकशीची मागणी या मुद्द्यांवरुन संसदेत आजही गदारोळ झाला. दोन्ही सभागृहात घोषणाबाजी चालू राहिल्याने कामकाज दोन वाजेपर्यंत...

खालवलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ४ सहकारी बँकावर रिझर्व्ह बँकेने घातले निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझव्‍‌र्ह बँकेनं चार सहकारी बँकांची खालावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पैसे काढण्यावर निर्बंध लादले आहेत. या चार बँकांमध्ये महाराष्ट्रातील साईबाबा जनता सहकारी बँक, द सूरी फ्रेंड्स...

जनता संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री १२ ते उद्या रात्री १० वाजेपर्यंत रेल्वे सेवा बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात उद्या पाळण्यात येणाऱ्या जनता संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री १२ पासून ते उद्या रात्री १० वाजेपर्यंत रेल्वेची लांब पल्ल्याची कोणतीही प्रवासी गाडी सुटणार नाही. उद्या सकाळी...

‘परीक्षा पे चर्चा’ या शैक्षणिक उपक्रमासाठी नोंदणी करायचा आजचा शेवटचा दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सुरु केलेल्या परीक्षा पे चर्चा या शैक्षणिक उपक्रमासाठी नोंदणी करायचा आज शेवटचा दिवस आहे. या कार्यक्रमाचं हे चौथं सत्र...

जागतिक कोविड-१९ संकटात मृत्यूदर नियंत्रित राखण्यात भारताला मोठे यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक कोविड १९ संकटात मृत्यूदर नियंत्रित आणि संख्या कमी राखण्यात भारताने मोठे यश मिळवले आहे. जागतिक स्तराचा विचार करता, देशातल्या मृतांचा आकडा प्रर्ती दशलक्ष नागरिकांच्या...