अमरनाथ यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधील बालताल बेस कॅम्प आणि पेहेलगाम या मार्गांवरून श्री अमरनाथजी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बालताल मार्गावरच्या चंदनवाडी, शेषनाग तर पेहेलगामच्या...
आतापर्यंत देशातले सुमारे अडीच लाख रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली : देशभरात काल, १० हजार ९९४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. यामुळे देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ५६ पूर्णांक ३८ टक्क्यावर पोचलं आहे.
देशभरात...
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या अध्यक्षतेखालील जी-२० राष्ट्रगटाच्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाची तिसरी तीन दिवसीय बैठक आज मुंबईत सुरु झाली. रेल्वे तसंच कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या बैठकीचं...
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. अधिवेशनाचं कामकाज २० सत्रांमधे चालणार आहे. पुढच्या महिन्याच्या १३ तारखेपर्यंत कामकाज चालेल. संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरिकांचं कल्याण, सक्षमीकरण...
नैऋत्य मोसमी पाऊस केरळमधे चार दिवस उशिरा पोचण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळमधे चार दिवस उशिरा पोचण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. आता मान्सून १ जुनऐवजी ५ जूनला केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता...
आर्थिक आणि सामाजिक आरक्षणाचा अधिकार केवळ केंद्रसरकारलाच, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेनं केलेल्या १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाला आरक्षण देण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींनाच आहे. पर्यायानं केद्र सरकारलाच आहे. हा पाच सदस्यीय घटना पीठानं दिलेला...
साखरेवरील अनुदानापोटी १८०० कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील साखर कारखान्यांनी २०२०-२१ या हंगामात निर्यात केलेल्या साखरेवरील अनुदानापोटी १८०० कोटींचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला असून लवकरच ही रक्कम संबंधित कारखान्यांना मिळणार...
दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला भारत आणि फिलिपीन्समध्ये सहमती
नवी दिल्ली : दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला भारत आणि फिलिपीन्सनं सहमती दर्शवली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे जपान आणि फिलिपीन्सच्या दौऱ्यावर आहेत. फिलिपीन्स इथं पोचल्यानंतर कोविंद...
उम्फून वादळ आणखी जोर धरण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये येत्या चोवीस तासात उम्फून वादळ आणखी जास्त जोर धरण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यामुळे ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची...
राज्यात विजेच्या विक्रमी मागणीची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महावितरणच्या ग्राहकांनी काल विक्रमी विजेची मागणी नोंदवली. बुधवारी महावितरणकडे तब्बल २१ हजार ५७० मेगावॅटवीजेची मागणी झाली. ही मागणी पूर्ण केल्याचं महावितरणनं कळवलं आहे. यापूर्वी...











