प्राप्तीकर विभागाचं नवीन पोर्टल सोमवारपासून कार्यान्वित होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्ती करदात्यांना कर विवरण पत्र ऑनलाईन भरता यावं यासाठी प्राप्ती कर विभागानं www.incometax.gov.in हे नवीन पोर्टल तयार केलं असून उद्यापासून हे पोर्टल सुरू होत आहे....
विख्यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं दीर्घ आजारानं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विख्यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज सकाळी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं....
देशात आतापर्यंत ३ लाख ८२२ जण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ या आजारावर देशात आतापर्यंत ३ लाख ८२२ जणांनी यशस्वीपणे मात केली असून देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ५९ पूर्णांक ६ शतांश टक्के झालं...
भारताचा आर्थिक वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात साडेनऊ टक्के राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा अंदाज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा आर्थिक वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात साडेनऊ टक्के राहील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणे निधीने व्यक्त केला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेविषयी IMF ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या...
इथेनॉल, २१ व्या शतकातील भारताचा प्राधान्याचा विषय- प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी जैवइंधनाचा वापर वाढविण्यावर सरकार भर देत आहे. त्यादृष्टीनं इथेनॉलमिश्रीत इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देऊन इथेनॉलचं उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
इथेनॉल...
टाळेबंदीच्या काळात मराठी विज्ञान परिषदेनं एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या लागू असलेल्या बंदच्या काळात सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या मोकळ्या वेळाचा उपयोग वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी करावा यासाठी मराठी विज्ञान परिषदेनं एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आखला...
आयुष्मान भारत डिजिटल अभियानाअंतर्गत प्रत्येक नागरिकाला डिजिटल आरोग्य ओळखपत्र मिळणार – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या आरोग्य सुविधा क्षेत्रात क्रांती घडवण्याची ताकद आयुष्मान भारत डिजिटल अभियानात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
या अभियानाचं उद्घाटन दूरदृष्य प्रणालीमार्फत आज केल्यानंतर...
प्रधानमंत्री ७ एप्रिलला ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधणार संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी म्हणजे ७ एप्रिलला ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर यावेळी हा...
देशातली कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १६ लाखाहून अधिक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे हे शक्य झालं असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रयत्नांमळेच देशाचा रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ७५ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या चोवीस...
देशात समान नागरी कायदा लागू करणं सध्या शक्य नसल्याचं मोहन भागवत यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात समान नागरी कायदा लागू करणं सध्या शक्य नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सांगितलं. सोलापूर इथं आज भागवत यांनी संघ स्वयंसेवकांशी...










