देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ५८ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ५८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल ३७ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी...

२३ ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-तीन मोहिमेच्या संघाला त्यांचा संयम आणि या मोहिमेच्या सुरक्षित आखणीबद्दल सलाम केला आहे. ते आज बंगळुरू मध्ये इस्रोच्या कमांड सेंटर इथं...

न्यायमूर्ती एन. व्ही.रमण यांनी घेतली भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती एन. व्ही.रमण यांनी आज भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपतींच्या हस्ते रमण यांना शपथ देण्यात आली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यास...

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं आज निधन झालं. कोरोनातून बरे झाल्यानंतर, तब्येत बिघडल्यानं त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,...

ओडिशातल्या पुरीमध्ये जगन्नाथ रथ यात्रेचं आयोजन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगी नंतर ओडिशातल्या पुरीमध्ये आज जगन्नाथ रथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र त्यात यंदा भाविक सहभागी झालेले नाही. रथ ओढणारे सर्व सेवक तोंडाला...

आरोग्य आणि विकास प्रक्रियेतल्या आव्हानांवरच्या जिकॅम ट्वेंटी ट्वेंटी या आंतरराष्ट्रीय सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनाच्या सत्रात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ग्रँड चॅलेंजेस ऍन्युअल मीटिंग, जी-कॅम-२०२० च्या वार्षिक बैठकीच्या उदघाटन समारंभात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बीजभाषण करणार आहेत. जी-कॅमनं गेली 15 वर्ष...

मान्सून परवा अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं असनी चक्रीवादळ शमलं आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मान्सूनची वाट सुकर झाली आहे. दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरावर १५...

कृषी क्षेत्रासंबंधीच्या २ अध्यादेशांवर राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी केल्या स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देऊन शेतकऱ्यांची उन्नती साधण्यासाठीच्या २ अध्यादेशांवर आज राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षऱ्या केल्या. शेती उत्पादन, व्यापार-वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा ) अध्यादेश आणि ...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ४ शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ४ शतांश टक्के झाला आहे. काल २६ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी...

गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालु आर्थिक वर्षात, आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास ४ पुर्णांक ६...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनच्या नेतृत्वाखालील आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास २०२२ च्या ३ पुर्णांक ८ शतांश टक्क्यांच्या तुलनेत यावर्षी ४ पुर्णांक ६ शतांश टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे....