आंतरमंत्रीगट समितीनं घेतला देशातल्या कांदे, टोमॅटो आणि डाळींच्या उपलब्धतेबाबत आढावा

नवी दिल्ली : आंतरमंत्रीगटाच्या समितीनं नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत देशातल्या कांदे, टोमॅटो आणि डाळींच्या उपलब्धतेबाबत आढावा घेतला. तसंच त्यांचा पुरवठा वाढवण्यासंबंधीच्या उपाय योजनांवर चर्चा केली. अनेक राज्यांमधे आता टोमॅटोचे भाव...

देशात आतापर्यंत ७ कोटी ६० लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या सुमारे ७ कोटी ६० लाख मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत.हा टप्पा अवघ्या ७८ दिवसात गाठला असून अत्यंत वेगाने लसीकरण करणाऱ्या देशांमध्ये...

आसियानची एकता आणि केंद्रीयता हा भारतासाठी नेहमीच सर्वोच्च प्राधान्याचा विषय- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड काळातली भारत-आसियान मैत्री उभयपक्षी संबंध भविष्यातही मजबूत राखेल आणि लोकांमध्ये परस्पर सद्भावनेचा पाया तयार करेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे....

शिवसेनेचे अरविंद सांवत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारमधले शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. शिवसेनेची बाजू सत्याची असून, आपण केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत...

पक्ष्यांना प्राणघातक ठरणाऱ्या सिन्थेटिक आणि नायलॉन धागा मांज्यावर शासनाची बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पक्ष्यांना प्राणघातक ठरणाऱ्या सिन्थेटिक मांजा किंवा नायलॉन धागा मांजा हा पतंग उडविण्यासाठी मोठया प्रमाणात वापरला जातो. या मांजावर शासनानं  बंदी घातली असून त्यांची विक्री करणं,...

सरकारच्या धोरणनिश्चतीत लोकांचा सहभाग मार्गदर्शक ठरल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली : शारिरिक तंदुरुस्तीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा परवडणा-या दरात आरोग्य सुविधा सुधारणा आणि दर्जेदार शिक्षण पुरवण्याला आपल्या सरकारच्या धोरणात प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....

तीन वर्षात खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून तीन हजार 200 प्रतिभावंत खेळाडू क्रीडा क्षितीजावर चमकले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवळ तीन वर्षात खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून तीन हजार 200 प्रतिभावंत खेळाडू क्रीडा क्षितीजावर चमकले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. आकाशवाणीवरुन “मन की बात”...

महत्त्वाच्या खाणींच्या लिलाव प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महत्त्वाच्या खाणींच्या लिलाव प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात केला. देशाचा आर्थिक विकास, सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा...

मंगोलियासोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत आणि व्यापक करण्याचा भारताचा संकल्प – लोकसभा अध्यक्ष...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियासोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत आणि व्यापक करण्याचा भारताचा संकल्प असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं  आहे.  भारतीय संसदीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत असलेल्या बिर्ला...

पुरी इथल्या भगवान जगन्नाथ रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी.

नवी दिल्ली : ओदिशातल्या पुरी इथल्या भगवान जगन्नाथ मंदीराच्या रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली . सरन्यायाधीश न्यायमुर्ती एस.ए.बोबडे आणि न्यायामुर्ती दिनेश महेश्वरी आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांच्या...