एकवीसशेहून जास्त नोंदणीकृत राजकीय पक्षांविरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोग कारवाई करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता नसलेल्या एकवीसशेहून जास्त नोंदणीकृत राजकीय पक्षांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यातल्या २९ ‘ए’ आणि २९ ‘सी’...
पंतप्रधान मोदी बँका आणि एनबीएफसीच्या हितधारकांबरोबर सामूहिक चर्चेत सहभागी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान मोदी उद्या संध्याकाळी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमधील हितधारकांबरोबर भविष्यासाठी कल्पना आणि रुपरेषेबाबत व्यापक चर्चा करणार आहेत.
चर्चेच्या मुद्द्यांमध्ये पत उत्पादने आणि सेवेसाठी कार्यक्षम मॉडेल्स, तंत्रज्ञानाद्वारे...
गलवान खोऱ्यातला तणाव हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, त्याचं राजकारण करू नये – शरद...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात निर्माण झालेला तणाव हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, त्याचं राजकारण करू नये, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी संरक्षणमंत्री शरद...
ट्विट करून सांगायला शासनादेश म्हणजे ‘मन की बात आहे का ?
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी कांदानिर्यात बंदी उठविल्याची घोषणा ट्विटरवरून केली. परंतु, त्यासंबंधीचा प्रत्यक्ष शासनादेश काढला नाही. अशा प्रकारचा कायदेशीर निर्णय ट्विट करून सांगायला शासनादेश...
लहान दुकानदार किंवा व्यावसायिकांचं नुकसान न करता ई कॉमर्स व्यवहार रुजवण्याची आवश्यकता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान दुकानदार किंवा व्यावसायिकांचं नुकसान न करता ई कॉमर्स व्यवहार रुजवण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटलं आहे. डिजिटल व्यवहारांसाठी खुलं...
कयार चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीला झोडपलं, भातशेतीचंही मोठं नुकसान
नवी दिल्ली : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कयार चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला पावसानं झोडपून काढलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. मालवण, आचरा, वेंगुर्ले आणि...
बनावट प्रमाणपत्राच्या आधारे मेडिकल कॉऊंसिलला नोंदणी मिळवल्याप्रकरणी देशभरात ९१ ठिकाणी सीबीआयचे छापे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात वैद्यकीय पदवी घेतल्याच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे मेडिकल कॉऊंसिलला नोंदणी मिळवल्याप्रकरणी कथित अनियमितता आढळल्यावरून आज सीबीआयनं देशभरात ९१ ठिकाणी छापे टाकले. यात राज्यातल्या मुंबई, पुणे, जळगाव,...
युवकांनी चिंतन,मनन करावं,आणि वादविवाद देखील करावा- जी किशन रेड्डी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं सुरु केलेल्या वेगवेगळया योजना आणि धोरणांवर देशातल्या युवकांनी चिंतन, मनन करावं, आणि वादविवाद देखील करावा, असं आवाहन गृहाराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी केलं.
ते...
मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून 3 निवृत्त महिला न्यायाधीशांच्या समितीची स्थापना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणी सर्वंकष विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काल उच्च न्यायालयाच्या निवृत्त महिला न्यायांधीशांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय समितीची स्थापना केली. जम्मू-कश्मीर उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य...
कझाकिस्तानामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात सव्वा दोनशे लोकांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कझाकिस्तानामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात सव्वा दोनशे लोकांचा मृत्यू झाला असल्याचं कझाकिस्ताननं अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. कझाकिस्तानच्या कायदेशीर कारवाई विभागाचे प्रमुख सेरिक शलाबायेव यांनी काल...











