श्रमिक रेल्वे सोडण्याकरता गंतव्य ठिकाण असलेल्या राज्याच्या परवानगीची गरज नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित कामगारांसाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्याकरता गंतव्य ठिकाण असलेल्या राज्याच्या परवानगीची गरज नाही, असा खुलासा रेल्वे मंत्रालयानं केला आहे. १ मे पासून आतापर्यंत रेल्वेनं एक हजार...

पंतप्रधान 17 जुलै 2020 रोजी इकोसॉकच्या उच्च-स्तरीय विभागाला संबोधित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी, 17 जुलै 2020 रोजी न्युयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या या वर्षीच्या उच्च-स्तरीय विभागाला सकाळी 9.30 ते 11.30...

नव्या भारताच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देणारा देश आहे – अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत हा नव्या विचार आणि कल्पनांना महत्व देणारा आणि नव्या भारताच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देणारा देश आहे असं माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी...

भारतानं १२८ कोटी लसमात्रांचा टप्पा केला पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेअंतर्गत ५० टक्क्याहून अधिक लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. कोविड प्रसार रोखण्यासाठी जनतेनं प्रतिबंधक...

चित्रपटांमध्ये कोणताही भेद नसून चित्रपटाची संहिता बळकट असेल, तर तो चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडतो...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपटांमध्ये प्रादेशिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय असा कोणताही भेद नसून चित्रपटाची संहिता बळकट असेल, तर तो चित्रपट सर्व सीमा पार करून प्रेक्षकांच्या मनाला भिडतो, असं माहिती आणि...

महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादावर दोन्ही राज्यांनी सामजस्यानं तोडगा काढावा – अमित शाह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर दोन्ही राज्यांनी सामजस्यानं तोडगा काढावा, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. सीमावादावर काल दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत...

भारताच्या वनात गेल्या पाच वर्षात एक टक्क्याने वाढ

जनसहभागाद्वारे येत्या पाच वर्षातही अशी प्रगती साध्य करणे शक्य- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर मुंबई : भारताच्या वन आच्छादानात गेल्या पाच वर्षात एक टक्क्याने वाढ झाली असून येत्या...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भारतीय अवकाश संघाचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भारतीय अवकाश संघाचा प्रारंभ केला. निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या सरकारमुळेच अवकाश क्षेत्र आणि अवकाश तंत्रज्ञानासंदर्भात आज देशात...

देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या लस मात्रांची संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत, खबरादारीची मात्रा घेतलेल्यांची संख्या १० कोटींच्या वर गेली आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर...

अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या साठी जम्मू आणि काश्मिर बँक, पीएनबी बँक, यस बँकेच्या 446 शाखांशिवाय भारतीय स्टेट बँकेच्या 100...