विकसित भारत संकल्प यात्रा आता महानगरपालिका क्षेत्रातही पोहोचली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा आता महानगरपालिका क्षेत्रातही पोहोचली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नागपूर, नाशिक,वसई-विरार,...
कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्नशील असून सेंद्रिय शेती सारख्या सर्वच दृष्टीनं फायदेशीर ठरणाऱ्या प्रयोगांना प्रोत्साहन दिलं जात आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र...
महाराष्ट्र शासनाच्यावतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येईल – अन्न व नागरी पुरवठा...
नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणुका ओबीसी प्रवर्ग सोडून होऊ नयेत यासाठी राज्य शासनाच्यावतीने इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येणार असल्याची, माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा...
देशद्रोह कायद्याला विरोध करणाऱ्या याचिका फेटाळण्याची केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायलयाला विनंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशद्रोह कायद्याचा बचाव केला आहे आणि या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण यांच्या नेतृत्वाखालील आणि...
डीआरआयने ओप्पो इंडिया कंपनीने केलेली 4389 कोटी रुपयांची सीमा शुल्क चोरी उघडकीस आणली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरआय अर्थात केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयातर्फे करण्यात आलेल्या “ग्वांगडाँग ओप्पो मोबाईल टेलिकम्युनिकेशन कॉर्पोरेशन मर्या.” (यापुढे ‘ओप्पो चीन’ असा उल्लेख करण्यात येणाऱ्या) या चीनमधील कंपनीची उपकंपनी असलेल्या मे. ओप्पो मोबाईल्स इंडिया” (यापुढे ‘ओप्पो...
लडाखमध्ये सीमारेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून टप्प्याटप्प्यानं सैन्य मागे घेण्यावर तसंच लवकरात लवकर परस्परांमधला तणाव दूर करण्यावर जोर दिला आहे. लडाखमध्ये सीमारेषेवर निर्माण झालेला तणाव...
कर्ज परतफेडीसाठी आणखी सवलत देणं अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचे – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकांमधल्या कर्जाच्या हफ्त्यांसाठी दिलेल्या सहा महिन्यांच्या सवलत काळातले, २ कोटी रुपयांच्या कर्जाच्या थकित हफ्त्यावरचे चक्रवाढ व्याज माफ केल्यानंतर, आता पुढे जाऊन आणखी सवलत द्यायचा...
५२ वा इफ्फी चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या अभिजात आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांचं व्यासपीठ असलेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात यावर्षीचा ५२ वा इफ्फी चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार...
तणावपूर्व स्थितीतही भारतीय जवानाचं मनोबल भक्कम – लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पूर्व लडाख क्षेत्रात चीनबरोबरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावपूर्ण स्थिती असली, तरी भारतीय जवानाचं मनोबल भक्कम असून ते कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायला सक्षम असल्याचं लष्कर प्रमुख जनरल...
गलवान खोऱ्यावरील चीनच्या हक्कासदंर्भात भूमिका स्पष्ट करण्याची काँग्रेसची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखमधल्या संपूर्ण गलवान खोऱ्यावर चीन हक्क सांगत आहे, त्यावर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी...











