नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि आम पक्ष, जनतेची दिशाभूल करत आहेत असा केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि आम पक्ष, जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत, मुस्तफाबाद इथं झालेल्या...

स्टेट बँकेनं केली एमसीएलआरमध्ये दहा बेसीस पॉईंटची कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सर्वाधिक कर्जपुरवठा करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेनं निधीवर  आधारित कर्जदरात म्हणजेच, एमसीएलआरमध्ये दहा बेसीस पॉईंटची कपात केली आहे. बँकेनं काल ही  घोषणा केली. हे नवे दर...

आदित्य एल1 या देशाच्या पहिल्या सौर मोहिमेनं पृथ्वीची कक्षा बदलण्याची दुसरी प्रक्रिया यशस्वीपणे पार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदित्य एल1 या देशाच्या पहिल्या सौर मोहिमेनं पृथ्वीची कक्षा बदलण्याची दुसरी प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याचं इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे.  इस्रोच्या टेलीमेट्री ट्रॅकिंग...

‘अनिवासी भारतीय, भारतातील परदेशी नागरिक आणि भारतीय नागरिकांच्या विवाहाची अनिवार्यपणे नोंदणी करावी’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिवासी भारतीय, भारतातील परदेशी नागरिक आणि भारतीय नागरिकांच्या विवाहाची भारतात अनिवार्यपणे नोंदणी केली जावी असं भारतीय कायदा आयोगानं एका अहवालात म्हटलं आहे. याबाबत २२व्या कायदा...

काही औषधनिर्मिती कंपन्यांना सीसीआयने लावला दंड

नवी दिल्ली : मध्य प्रदेश केमिस्ट ॲन्ड ड्रगीस्ट असोसिएशन, इंदूर केमिस्ट असोसिएशन, हिमालया ड्रग कंपनी, इंटास फार्मास्युटिकल लिमिटेड सह त्यांच्या काही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी स्पर्धात्मकता कायदा 2002 च्या तरतुदीचं...

2019-20 या वर्षासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांसाठी पोषण आधारित अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : 2019-20 या वर्षासाठी, फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांसाठी,पोषण आधारित अनुदान निश्चित करावे यासाठीच्या, खत विभागाच्या प्रस्तावाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली,केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात...

बार्ज पी ३०५ तराफ्यावरच्या १८८ जणांना वाचवण्यात भारतीय नौदलाला यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळात भरकटलेल्या ओएनजीसीच्या बार्जवरील सुमारे सहाशेपैकी १८८ लोकांना सुरक्षितपणे वाचवल्यानंतर आयएनएस कोची जहाज मुंबईला परतले. सोमवारी झालेल्या या दुर्घटनेनंतर या जहाजारीवरील धाडसी वीरांनी या...

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकारकडून ५ वर्षांसाठी बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्यांच्या इतर संलग्न संस्थांवर केंद्रसरकारनं पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. ही बंदी त्वरीत अमलात येईल, असं केंद्रीय गृहखात्याने जाहीर केलेल्या पत्रकात...

पालघर जिल्ह्याला भुकंपाचे धक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू , तलासरी , बोर्डी , धुंदलवाडी भागांत काल मध्यरात्री १२ वाजून १८ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता ३ पूर्णांक १ दशांश...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांसोबत दूरध्वनीवरून साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्यासोबत दूरध्वनीवरून संवाद साधला. उभय नेत्यांनी यावेळी कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आणीबाणीवर आणि दोन्ही देशातील आणि प्रदेशातील...