हॉकीला गतवैभव मिळवून देण्यासाठी राज्यसरकारं आणि उद्योग जगतानं पुढे यावं – उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉकीसारख्या पारंपरिक भारतीय खेळाला गतवैभव मिळवून देण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. राज्य सरकारे आणि उद्योग जगतानं पुढे येत भारतीय खेळांना आवश्यक ते...
टाळेबंदीच्या काळातली ३०० युनिट पर्यंतची वीजबिलं सरकारनं माफ करावीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीमुळे व्यवसाय ठप्प झाल्यानं, टाळेबंदीच्या काळातली ३०० युनिट पर्यंतची वीजबिलं सरकारनं माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेनं राज्यव्यापी आंदोलन छेडलं असून बुलडाणा जिल्ह्यात ‘स्वाभिमानी...
योगविद्येला जागतिक पातळीवर अधिकाधिक लोकप्रियता मिळू लागली आहे : पंतप्रधान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की योगविद्येने जागतिक पातळीवर प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे. राजकीय नेते, कंपन्यांचे प्रमुख, क्रीडापटू आणि अभिनयाच्या क्षेत्रातील व्यक्तींसह जीवनाच्या विविध क्षेत्रांतील...
भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांसाठी येत्या १० दिवसांत आणखी २ हजार ६०० रेल्वेगाड्या सोडणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांना आपापल्या घरी पोचवण्यासाठी येत्या १० दिवसांत आणखी २ हजार ६०० श्रमिक विशेष रेल्वेगाड्या सोडणार आहे. त्यातून ३६ लाख कामगारांना प्रवास करता...
फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत ६७० इलेक्ट्रीक बसगाड्या मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि चंदिगडसाठी ६७० इलेक्ट्रीक बसगाड्या केन्द्र सरकारनं मंजूर केल्या आहेत. मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ,गुजरात आणि पोर्ट ब्लेअरसाठी २४१...
लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या उत्कृष्ट कामांचा ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ ने सन्मान
नवी दिल्ली : लातूर जिल्ह्यातील ‘आरोग्यवर्धिनी’ आणि सोलापूर जिल्ह्यातील ‘ऑपरेशन परिवर्तन’या नाविण्यपूर्ण उपक्रमांचा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नागरी सेवा दिनी’ 'प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारा’ ने गौरव करण्यात आला....
कष्टकरी शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांचं रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्त्वाची – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांचं रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सातत्यानं महत्वाची भूमिका बजावत आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे....
सरकारी नोकरीत नव्यानं भरती होणाऱ्या ७१ हजार उमेदवारांना प्रधान मंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वितरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं रोजगार मेळ्याच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्रसरकारचे विविध विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं भरती झालेल्या सुमारे ७१ हजार उमेदवारांना दूरदृश्य...
भारत पुढच्या २५ वर्षांवर लक्ष केंद्रित करुन काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत पुढच्या २५ वर्षांवर लक्ष केंद्रित करुन काम करत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं दहाव्या व्हायब्रंट गुजरात जागतिक...
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत रवीकुमार दहिया यांनं पटकावल भारतासाठीचं दुसरं रौप्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ५७ किलो पुरुष कुस्ती स्पर्धेत भारताच्या रवीकुमार दहिया यांनं रौप्य पदक पटकावलं. सुवर्णपदकासाठी आज झालेल्या अंतिम लढतीत दहिया याचा...











