युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या वादावर सर्व सहमतीनं तोडगा काढण्याचं भारताचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या वादावर सर्व सहमतीनं तोडगा काढावा आणि सर्व पक्षांनी संयम राखावा असं आवाहन भारतानं केलं आहे.
युक्रेनसह अमेरिका आणि ब्रिटनने बोलावलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा...
पीक विम्याबाबत विमा कंपन्यांनी जबाबदारी झटकू नये : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शेतकर्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यांना तातडीनं मदत दिली पाहिजे, अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतक-यांना कर्जपुरवठा केला पाहिजे. पीक विम्याबाबत विमा कंपन्यांनी जबाबदारी झटकू...
राष्ट्रीय साठ्यातून गरजेनुसार तूरडाळ बाजारात आणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली : तूरडाळीचे भाव आटोक्यात ठेवण्यासाठी आयात केलेली डाळ येईपर्यंत राष्ट्रीय साठ्यातून गरजेनुसार तूरडाळ बाजारात आणण्याचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे. त्यादृष्टीनं, डाळ तयार करणाऱ्या पात्र कंपन्यांकडून ऑनलाईन लिलावाद्वारे...
गेल्या २ वर्षांत आयकर विवरणपत्र वेबसाईटवर २३ हजार ६४० तक्रारी दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात ऑनलाईन आयकर विवरणपत्र भरणाऱ्या नागरिकांनी गेल्या २ वर्षांमध्ये इ दाखल या तक्रार निवारण पोर्टलवर २३ हजार ६४० तक्रारी दाखल केल्या आहेत. केंद्रीय ग्राहक व्यवहार...
ट्विटरला सरकारी आदेशांचे पालन करणे अनिवार्य – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह हॅशटॅग चालवणारी खाती आणि ट्वीटरस बंद करण्याचे आदेश देऊनही अशी खाती अनब्लॉक केल्याबद्दल केंद्र सरकारने ट्विटरला कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स...
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला जाणाऱ्या खेळाडूंशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत असलेल्या खेळाडूंमध्ये शिस्त, झोकून देण्याची वृत्ती, एकाग्रता, आत्मविश्वास, स्पर्धा करण्याची क्षमता दिसते. नव्या भारताचीही हीच वैशिष्टे आहेत. म्हणून हे...
माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीय अर्थ व्यवस्थेचा एक मुख्य आधारस्तंभ आहे; कोरोना टाळेबंदीमुळे जेव्हा संपूर्ण देश चार भिंतींच्या आत जखडून गेला होता तेव्हा आय टी क्षेत्रातल्या...
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने भारताच्या जीडीपीच्या प्रस्तावित पद्धतीच्या विश्लेषणावर जारी केले प्रसिद्धीपत्रक
नवी दिल्ली : पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषदेने भारतातील जीडीपीचा प्रस्तावित अंदाज-दृष्टीकोन आणि कामगिरी या विषयावर एक विस्तृत प्रसिद्धीपत्रक जारी केले असून हे पत्रक http://eacpm.gov.in/reports-papers/eac-reports-papers/वेबसाईटवर उपलब्ध आहे.
जानेवारी 2015 मध्ये भारताने...
माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
विद्वान आणि उत्कृष्ट प्रशासक, आपल्या इतिहासातल्या महत्वाच्या कालखंडात त्यांनी देशाचे...
नौदलाकडून फेसबुक वापरावर बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाने फेसबुक वापरावर बंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच, नौदलाचे तळ, डॉकयार्ड व युद्धनौकांवर स्मार्टफोन देखील वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच विशाखापट्टणम येथे नौदलाच्या...











