भविष्यात अपारंपरिक पद्धतीने युद्ध होण्याची शक्यता – संरक्षण मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमेवरून सैन्य मागे घेणं आणि त्या भागातला तणाव कमी करणं हाच देशाच्या उत्तर सीमेबाबतच्या समस्येवर पुढे जाण्याचा मार्ग आहे, असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी...

देशात आतापर्यंत सुमारे ९५ कोटी ५० लाख लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत देशभरात आज दुपारी अडीच वाजेपर्यंत कोविड १९ प्रतिबंधक लसींच्या एकूण ९५ कोटी ४९ लाख ८ हजार ९५ लस मात्रा दिल्या...

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये अनाथालयात कुणाही मुलीचा मृत्यू झाला नसल्याचं केंद्रीय गुप्तचर विभागाचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधील मुझफ्फरपूर इथं अनाथालयात कुणाही मुलीचा मृत्यू झालेला नाही, असं केंद्रीय गुप्तचर विभागातर्फे सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं. अशा त-हेच्या अपमृत्यूचा कोणताही पुरावा नसल्याचं अँटर्नी जनरल...

बिहारमध्ये पाच कोटी लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणानं पाच कोटींचा टप्पा पार केला आहे. यापैकी ४ कोटींहून अधिक लोकांना लसीची पहिली मात्रा तर ९३ लाखांहून अधिक लोकांना लसीच्या दोन्ही...

कोरोनाची साथ झपाट्यानं पसरण्याला बेजबाबदार वागणंच कारणीभूत – डॉक्टर हर्षवर्धन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड -19 रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीबद्दल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोविड-19 बद्दल लोकांमधील बेजबाबदारपणामुळे...

रस्ते वाहतूक क्षेत्राबाबत धोरण निश्चितीमध्ये राज्यांनी सहकार्य करण्याचे नितीन गडकरी यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक आणि हाय-वे मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक क्षेत्राच्या परिवर्तनासाठी सर्व राज्यांनी धोरण आणि व्यूहरचनेला अधिक बळकट करण्यासाठी सशक्त पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं...

ग्रामीण भागातले उद्योग बळकट करण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भागातले उद्योग बळकट करणं आवश्यक असल्याचं,केंद्रीय सुक्ष्म लघू आणिमध्यम उद्योग एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं भारतीयजनता पक्षाच्या एका...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील शाळांमधून चित्रकला स्पर्धेच आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आज शिक्षण मंत्रालयानं संपूर्ण देशभरातील 500 केंद्रीय विद्यालयांमध्ये राष्ट्रव्यापी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज...

परराज्यातील मजुरांना सीमेपर्यंत पोहोचवा-उच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन मधे रोजगार गमावल्यानं आपापल्या गावी चालत निघालेल्या स्थलांतरित कामगारांना महामार्गांवर शोधून काढून राज्याच्या सीमेपर्यंत पोचवण्यासाठी विशेष पथकं तयार करावीत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं ...

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल संसदीय सल्लागार समितीची बैठक पार पडली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा रस्ते संघटना, या विषयावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक नवी दिल्ली इथं झाली. या प्रस्तावित संघटने बद्दल महासंचालक,...