तीन हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांना कचऱ्याचे व्यवस्थापन करणं बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तीन हजार पेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या कुठल्याही गावाला यापुढे कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर...
भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमीशन प्रदान
नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमीशन (पीसी) प्रदान करण्यासाठीचे औपचारिक सरकारी मंजुरी पत्र जारी केले आहे. यामुळे अशा प्रकारच्या संस्थेमध्ये महत्वाच्या पदांवर काम करण्याचा...
लोकशाही ही भारतात केवळ एक प्रक्रिया नसून देशाच्या कानाकोपऱ्यात आणि कणाकणात भिनलेली असल्याचं प्रधानमंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाही ही भारतात केवळ एक प्रक्रिया नसून देशाच्या कानाकोपऱ्यात आणि कणाकणात भिनलेली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. विधीमंडळ अध्यक्षांच्या ८२ व्या अखिल भारतीय परिषदेच्या...
आयकर विवरणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ
नवी दिल्ली : 2019-20 या मूल्यमापन वर्षासाठी काही विशिष्ट श्रेणीतील करदात्यांना आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी 31 जुलै 2019 पर्यंत असलेली मुदत वाढवण्यात आली असून ही मुदत 31 ऑगस्ट 2019...
शेतकऱ्यांची काळजी घेणारे सरकार
नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत 2019-20 या हंगामासाठी सर्व खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याला मंजूरी...
भारतीय म्हणून असणा-या एकात्मतेचा सरदार पटेल यांनी पुरस्कार केला – कविकुलगुरू कालिदास संस्कृत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखंड भारताचा आणि सर्व धर्म,भाषा, प्रांत यांचा विचार न करता केवळ भारतीय म्हणून असणा-या एकात्मतेचा सरदार पटेल यांनी पुरस्कार केला, सरदार पटेल हे द्रष्टे राष्ट्रपुरुष होते, असे मत कविकुलगुरू...
इस्रायलची भारताला वैद्यकीय मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रायलनं भारताला वैद्यकीय तज्ज्ञ आणि अत्याधुनिक उपकरणांची मदत पाठवली आहे. हे तज्ज्ञ कोविड-१९ च्या जलदगती चाचण्या करण्यासाठी मदत करणार आहेत.
एप्रिलमध्ये भारतानं इस्रायल ला, वैद्यकीय उपकरणं...
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक-2019 विषयी सर्वसामान्यत: विचारले जाणारे प्रश्न
कलम 32- सामुदायिक आरोग्य सेवा प्रदाता अनेक स्तरीय व्यवसाय दिशानिर्देश
नवी दिल्ली : भारतात डॉक्टर आणि लोकसंख्या यांचे गुणोत्तर 1:1456 आहे. प्रत्यक्षात जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)ने सुचवलेल्या 1:1000 च्या तुलनेत...
पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशच्या विंध्याचल प्रदेशात ग्रामीण पेयजल पुरवठा प्रकल्पांची पायाभरणी केली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील विंध्यांचल प्रदेशातील मिर्झापूर आणि सोनभद्र जिल्ह्यात ग्रामीण पेयजल पुरवठा प्रकल्पांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पायाभरणी केली. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी ग्रामीण...
देशाच्या समृद्ध परंपरा आणि गौरवशाली इतिहासाची मुलांना माहिती देण्याचे उपराष्ट्रपतींचे शिक्षकांना आवाहन
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांना एकात्मिक आणि सर्वंकष शिक्षण देण्याचे आवाहन उपराष्ट्रपी एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.
शिक्षक हे राष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार आहेत अशा शब्दात गौरव करत शिक्षकांनी, विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही...