देशभरात काल कोरोनाचे १००७ नवे रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोरोनाचे १००७ नवे रुग्ण आढळले तर २३ जणांचा मृत्यू झाला.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलंय की देशात कोरोना संसर्ग झालेल्याची संख्या आता...
यंदाच्या पुलित्झर पुरस्कारात ४ भारतीयांचा समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पत्रकारिता, लेखन, नाटक अशा क्षेत्रातील कार्यासाठी दिला जाणाऱ्या यंदाच्या पुलित्झर पुरस्काराची घोषणा काल करण्यात आली. जागतिक पातळीवर मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार यंदा ४ भारतीयांना...
कुशल आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग निर्माण करा- राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक दर्जाची बँकिंग सेवा देण्यासाठी आवश्यक कुशल, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग बँकिंग संस्थांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेनं घ्यायला हवी असं राष्ट्रपती रामनाथ...
देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे केंद्र सरकारचे सक्तीचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत. मसूरच्या प्रत्येक साठा धारकानं दर शुक्रवारी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मसूरच्या साठ्याची आकडेवारी...
पोलिसांनी काळानुसार चालणे आणि पारंपरिक दृष्टिकोनाला छेद देण्याची गरज
बीपीआरडीच्या 49 व्या स्थापना दिवसाचे अमित शहा यांनी भूषविले अध्यक्ष स्थान
नवी दिल्ली : केंद्रीय गृह व्यवहार मंत्री अमित शहा यांनी पोलिस संशोधन आणि विकास कार्यालयाच्या 49व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित...
भारताच्या क्रूझ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत प्रवाशांच्या संख्येत तिप्पट वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या क्रूझ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत प्रवाशांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे, असं बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात...
देशात अन्नधान्याच्या साठ्याची कमतरता नाही – नरेंद्र सिंग तोमर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याच्या साठ्याची कमतरता नसल्याचा विश्वास कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी व्यक्त केला आहे. काल दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती...
नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवावा- राहुल गांधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकी तसंच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या पात्रता प्रवेश परीक्षा जेईई आणि एनईईटी घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षानं आज देशव्यापी आंदोलन पुकारलं आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा...
दिल्लीत नेशनल बुक ट्रस्टच्या वतीनं बुक फेअरचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दर वर्षी नेशनल बुक ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा भव्य पुस्तक मेळावा यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रथमच ऑनलाइन आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण...
स्वदेशी बनावटीच्या तारागिरी या युद्धनौकेचे जलावतरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माझगाव डॉक जहाजबांधणी कंपनीनं १७ ए प्रकल्पातल्या तारागिरी या तिसऱ्या लढाऊ नौकेचं आज जलावतरण केलं. ही नौका ३ हजार ५१० टन वजनाची असून तीचा प्रारुप आराखडा...











