देशाची अर्थव्यवस्था सुरळीत होण्याची चिन्हं दिसत असल्याचं रिझर्व बँकेचे गव्हर्नर यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदी उठवली जात असताना देशाची अर्थव्यवस्था सुरळीत होण्याची चिन्हं दिसत असल्याचं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे. ते आज मुबईत एसबीआयनं आयोजित केलेल्या...
दिव्यांगांसाठीचं पहिलं उद्यान नागपूरमध्ये बांधण्यात येणार – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात दिव्यांगांसाठीचं पहिलं उद्यान नागपूरमध्ये बांधण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल केली. या उद्यानाचं आरेखन पूर्ण झालं असून दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला...
राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने राज्य सरकारला ठोठवलेल्या दंडाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने महाराष्ट्र राज्य सरकारला ठोठवलेल्या दंडाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. घनकचरा व्यवस्थापनात हलगर्जीपणा झाल्याने पर्यावरणाची हानि झाल्याबद्दल हरित न्यायधिकरणाने राज्यसरकारला बारा हजार कोटी...
देशाच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी अद्ययावत शस्त्रप्रणालींनी सज्ज असलेली आधुनिक जहाजं बांधणं ही काळाची गरज...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या सागरी सीमा सुरक्षित आणि संरक्षित राहण्यासाठी अद्ययावत शस्त्रप्रणालींनी सज्ज असलेली आधुनिक जहाजं बांधणं ही काळाची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सांगितलं....
संसदेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत, अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे....
किसान रेल्वेच्या गेल्या १० दिवसांमध्ये २५ फेऱ्यांच्या माध्यमातून ३ हजार ८९३ टन मालाची वाहतूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य रेल्वेवर सुरु झालेल्या देशातल्या पहिल्या किसान रेल्वेला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १० दिवसांमध्ये २५ फेऱ्यांच्या माध्यमातून ३ हजार ८९३ टन मालाची वाहतूक...
न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून घेतली शपथ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या शपथविधी समारंभात न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांना शपथ दिली....
जनसंपर्कावरील राष्ट्रीय कार्यशाळा स्तुत्य उपक्रम; सोशल मीडियाचा प्रभावी वापर – डॉ. दिलीप पांढरपट्टे
सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट
नवी दिल्ली : ‘शासनातील जनसंपर्क’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करून महाराष्ट्र परिचय केंद्राने राष्ट्रीय राजधानीत उत्तम पायंडा पाडला आहे....
डिजीटल चलन प्रत्यक्ष बाजारात आणायच्या धोरणावर RBI चं काम सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेचं डिजीटल चलन प्रत्यक्ष बाजारात आणायच्या टप्पेनियहाय धोरणावर रिझर्व्ह बँकेनं काम सुरु केलं आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत...
देशभरात रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ७७ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची कोविड चाचणी क्षमता प्रतिदिन १५ लाखापर्यंत पोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.
काल ९ लाख ९७ हजार नमुन्यांची चाचणी झाली. आतापर्यंत १६...











