राजधानी दिल्लीतील आंदोलनात हिंसा करणाऱ्यांविरुद्ध २२ गुन्हे दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत काल शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री तातडीची बैठक घेऊन, परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा...

गणपती आणि नवरात्र महोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर कायमस्वरुपी बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणपती आणि नवरात्र महोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं काल जाहीर केलेल्या नियमावलीत हे स्पष्ट करण्यात आलं...

सुशांत सिंग राजपुतची हत्या नसून आत्महत्या असल्याचं एम्सच्या अहवालात स्पष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुशांत सिंग राजपुतची हत्या नसून आत्महत्या असल्याचा अहवाल अखील भारतीय आयुर्वीज्ञान परिषद अर्थात, एम्सनं दिला आहे. सीबीआयला सुपूर्द केलेल्या कायदेशीर वैद्यकीय अहवालात हे स्पष्ट करण्यात आलं...

ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत नाविन्यपूर्ण कल्पना मागवण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी जाहीर केली आठवडाभराची ‘भारत...

नवी दिल्‍ली : उपलब्ध डिजिटल माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यास प्रोत्साहना देणे तसेच त्यासंबधीच्या अडचणीवर मात करण्यासाठीच्या सूचना आणि उपाय एकत्र मागवण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक...

पुदूचेरीच्या नायब राज्यपालांच्या संदर्भातला निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने केला रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुदूचेरीच्या नायब राज्यपालांना तिथल्या सरकारच्या दैनंदिन कामात हस्तक्षेप करण्यास मनाई करणाऱ्या पुदूचेरी न्यायालयाचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठानं रद्दबादल ठरवला आहे.  या बरोबरच...

कोवीड १९ विरुद्धच्या लढ्यात विविध सरकारी संस्था करत असलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोवीड १९ विरुद्धच्या लढ्यात विविध सरकारी संस्था करत असलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. संकटकाळात अहोरात्र काम करणाऱ्या या संस्था देशाचा गौरव आहेत,...

दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या असून, त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या झाली आहे, आणि त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरलं पाहीजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्थलांतरित कामगारांना मोफत धान्यपुरवठा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ९५ टक्के स्थलांतरित कामगारांना मोफत धान्यपुरवठा करण्यात आला असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. कोविड-१९ च्या पार्श्र्वभूमीवर केंद्र सरकारनं देशभरातील कष्टकरी वर्गाला मदत...

अर्थव्यवस्थेत निर्माण होणा-या मंदीसदृश्य परिस्थितीबाबत अर्थमंत्र्यांकडुन चिंता व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या अर्थव्यवस्थेत निर्माण होणा-या मंदीसदृश्य परिस्थितीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली असून वस्तूंच्या कमी पुरवठ्यांची कारणं शोधण्याची गरज असल्याचं बोलल्या. त्यांनी भारतीय स्पर्धा आयोगाच्या...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ४ शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ४ शतांश टक्के झाला आहे. काल २६ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी...