रेल्वेच्या जमिनी भाडेपट्ट्यानं देण्याच्या धोरणाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘पंतप्रधान गति शक्ती’ अंतर्गत रेल्वेच्या जमिनी दीर्घकालीन भाडेपट्ट्यानं देण्याच्या धोरणालाही काल मान्यता दिली. या धोरणामुळे रेल्वेला अधिक महसूल मिळेल आणि एक लाख 20...

केंद्र सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट केल्याचं प्रधानमत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट केलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज कर्नाटकात तुमकुरू इथं भाजपाच्या प्रचारसभेला संबोधीत केलं...

कोविड १९ शी लढण्यासाठी व्यक्तीगत, स्थानिक आणि संस्थागत प्रयत्नांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ या आजाराविषयीच्या समस्या आणि हा आजार रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनाबद्दल माहिती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत....

घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याचा निर्देशांक

नवी दिल्ली : मे महिन्यात घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याच्या निर्देशांकात याआधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.2 टक्के वाढ झाली. मे महिन्यात हा दर 2.45 टक्के राहिला. खाद्यान्न गटाच्या या निर्देशांकात कोणताही बदल झाला...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या सहा वर्षात पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या सहा वर्षात पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार केला आहे, असं मत केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं...

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात ११ पोलिसांना वीरमरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात, ११ पोलीस जवानांना वीरमरण आलं आहे. अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, आज दुपारी हा हल्ला झाला. नक्षलवाद्यांविरोधातल्या मोहिमेवरून, दंतेवाडा इथं परतत...

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत २६ पदकांसह पदकतालिकेत भारत पाचव्या स्थानावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. नऊ सुवर्ण, आठ रौप्य आणि नऊ कांस्य पदकं मिळवून एकूण २६ पदकांसह पदकतालिकेत...

आसियानची एकता आणि केंद्रीयता हा भारतासाठी नेहमीच सर्वोच्च प्राधान्याचा विषय- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड काळातली भारत-आसियान मैत्री उभयपक्षी संबंध भविष्यातही मजबूत राखेल आणि लोकांमध्ये परस्पर सद्भावनेचा पाया तयार करेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे....

भारताचा पुरुष आणि महिलांचा हॉकी संघ पहिल्यांदाच एकाचवेळी ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या हॉकी संघानं काल ऐतिहासिक विजयाची नोंद करत गेल्या चार दशकांमध्ये पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. काल संध्याकाळी झालेल्या...

एम. वेंकैया नायडू यांनी राज्यसभेतल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे सभापती एम वेंकैया नायडू यांनी आज राज्यसभेतल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरळीत व्हावं यादृष्टीनं सहकार्य करण्याचं आवाहन नायडू यांनी बैठकीत...