हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करुन सज्ज राहण्याचे...
नवी दिल्ली : हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तसेच जैव विविधतेच्या होणाऱ्या नुकसानीला तोंड देण्यासाठी देशातल्या वन अधिकाऱ्यांनी ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करुन सज्ज व्हावे असे आवाहन उपराष्ट्रपती एम....
देशभरात गुरु नानक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरुनानक जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विशेषत: शीख बंधु-भगिनींना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती मुर्मू यांनी समाज माध्यमांद्वारे दिलेल्या संदेशात...
हिंसामुक्त वातावरण असेल तरच सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल – नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादमुक्त आणि हिंसामुक्त वातावरण असेल तरच दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना अर्थात सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी...
देशात कोरोना बाधितांचा आकडा 10 हजारच्या पार
नवी दिल्ली : देशात कोरोना बाधितांची संख्या 10 हजार 363 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे की आतापर्यंत 1 हजार 35 रुग्ण बरे झाले असून...
२०२१ मध्ये या टॉप ५ भारतीय स्टार्टअप्सवर राहील नजर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही दिवसात आपण नव्या वर्षात प्रवेश करणार आहोत, त्यामुळे भारतात उभे राहणारे स्टार्टअप २०२१ च्या स्वागताला, तंत्रज्ञान वृद्धी, नेतृत्व आणि आपल्या बिझनेस मॉ़डेलसह नव-नवीन यशशिखरे...
देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं ७५ लाखाचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं ७५ लाखाचा टप्पा पार केला आहे. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१ पूर्णांक ६८ टक्के इतकं झालं आहे. बरे...
शस्त्र दुरुस्ती विधेयक- २०१९ला संसदेत मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेनं शस्त्र दुरुस्ती विधेयक २०१९ ला मंजुरी दिली. या दुरुस्तीमुळे शस्त्र कायदा १९५९ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नव्या विधेयकामुळे एका व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या शस्त्र...
पोषण अभियान मोहिमेत सामील होण्याचे पंतप्रधानांचे ‘मन की बात’ कार्यक्रमातून आवाहन
स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त भारत ही महात्मा गांधींना 150व्या जयंतीनिमित्त खरी कार्यांजली ठरेल - पंतप्रधान
मुंबई : स्वच्छ भारत मोहिम यशस्वी करत, प्लास्टिमुक्त अभियानाची नवी सुरुवात ही महात्मा गांधीजींच्या 150 व्या...
विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रांची माहिती देणारं अँप सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : CBSE अर्थात, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्रांची माहिती देणारं एक अँप सुरु केला आहे. या अँपचं नाव CBSE ECL असं आहे.
CBSE च्या...
देशाला उज्वल भविष्याकडे नेणं हे या सरकारचं उद्दिष्ट, तर या सरकारला खाली खेचणं हेच...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला उज्वल भविष्याकडे नेणं हे या सरकारचं उद्दिष्ट आहे तर या सरकारला खाली खेचणं हेच विरोधी पक्षाचं उद्दिष्ट आहे अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज...











