टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातल्या काही भागात व्यवहार पूर्ववत होतील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात परवापासून सुरू होणाऱ्या टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातल्या अर्ध्यापेक्षा जास्त भागात व्यवहार पूर्ववत होतील, अशी अपेक्षा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली...
राष्ट्रीय तपास संस्थेकडून दाऊद टोळीच्या साथीदाराला अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास संस्थेनं दाऊद टोळीच्या साथीदाराला अटक केली आहे. मोहम्मद इक्बाल क्युरेशी उर्फ सलीम फ्रुट असं या आरोपीचं नाव असून तो दाऊदचा जवळचा साथीदार आहे.
तस्करी, मनी...
देशातल्या २५ राज्यांमध्ये १०० टक्के विद्युतीकरण झालं; केंद्र सरकारच्या उर्जा विभागानं दिली माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या २५ राज्यांमध्ये १०० टक्के विद्युतीकरण झालं आहे अशी माहिती केंद्र सरकारच्या उर्जा विभागानं दिली आहे. आता केवळ आसाम, राज्यस्थान, मेघालय आणि छत्तीसगढमधल्या १० लाख...
दूरदर्शनच्या ‘वतन’ या देशभक्तीपर गीताचे प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘वतन’ या दूरदर्शनने निर्मित केलेल्या देशभक्तीपर गीताचे प्रकाशन झाले. हे गीत नव...
नौदलाकडून फेसबुक वापरावर बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाने फेसबुक वापरावर बंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच, नौदलाचे तळ, डॉकयार्ड व युद्धनौकांवर स्मार्टफोन देखील वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच विशाखापट्टणम येथे नौदलाच्या...
परदेशात अडकलेल्या भारतीयांना केंद्र सरकार गुरुवारपासून परत आणणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना टप्प्याटप्प्यानं मायदेशी परत आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. येत्या ७ मे पासून विशेष विमानं आणि जहाजानं या नागरिकांना भारतात...
पालघर हत्याकांडप्रकरणी तपास थांबवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात जमावानं दोनजणांची हत्या केल्याप्रकरणी सुरु असलेला तपास थांबवायला तसंच राज्य सरकारकडून स्थिती अहवाल मागवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे.
याप्रकरणी पोलीस योग्य पद्दतीनं तपास...
महाराष्ट्रासह ३ राज्यांमध्ये ६ अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती पारस यांनी काल महाराष्ट्र, उत्तराखंड आणि हरियाणातल्या ६ अन्नप्रक्रिया उद्योग प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं. एकंदर ७६ कोटी ७६...
दिल्ली उच्च न्यायालयात नव्या ९ न्यायाधीशांची नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली उच्च न्यायालयात नऊ न्यायाधीशांच्या नियुक्तीची घोषणा राष्ट्रपतींनी केली आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणं तारा वितस्ता गंजू, मिनी पुष्कर्ण, विकास...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार २८ जून ते १२ जुलै दरम्यान संकल्प पर्व...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीनं २८ जून ते १२ जुलै दरम्यान संकल्प पर्व साजरं केलं जात आहे. या संकल्प पर्वाच्या निमित्ताने केंद्रीय...











