नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवावा- राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकी तसंच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या पात्रता प्रवेश परीक्षा जेईई आणि एनईईटी घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षानं आज देशव्यापी आंदोलन पुकारलं आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा...

दहशतवाद म्हणजे मानवी अधिकारांचं सर्वात मोठं उल्लंघन असून त्याचा बिमोड करणं म्हणजे मानवाधिकाराचं रक्षण...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद म्हणजे मानवी अधिकाराचे सर्वात मोठ्या प्रमाणावरचं उल्लंघन असून त्याचा बिमोड करणे म्हणजे मानवाधिकाराचे रक्षण करणे आहे असं मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं...

कर्जदारांना दिलेल्या सवलतीची मुदत ऑगस्टनंतर पुढे वाढवण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कर्जदारांना कर्ज फेडीसाठी देण्यात आलेल्या सवलतीची मुदत ३१ ऑगस्टनंतर पुढे वाढवण्यास रिझर्व्ह बँकेनं नकार दिला आहे. एक मार्च रोजी रिझर्व बँकेनं कर्जाचे...

कोविड १९ मुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीचं संधीत रूपांतर करावं – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी कोविड१९मुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीचं संधीत रूपांतर करावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केलं आहे. ते  या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या...

अक्कलकोट कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या काही गावांची माघार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या, कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या काही गावांनी आता माघार घेतली आहे. काही गावांवर कर्नाटकानं दावा केल्यानंतर अक्कलकोट तालुक्यातल्या ११ गावांनी ’सुविधा...

२०२५ पर्यंत २ लाख किमी अंतराच्या राष्ट्रीय महामार्गांचा विकास करण्याचं उद्दिष्ट- नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, नवभारताची संकल्पना पूर्ण करण्याचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य असून, २०२२-२३ मध्ये प्रतिदिन ५० किलोमीटर अशा विक्रमी वेगानं १८ हजार किमी राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याचा...

लॉक डाऊनच्या काळात ईपीएफओने 36.02 लाख दाव्यांचा केला निपटारा

74% पेक्षा जास्त लाभार्थी अल्प वेतन धारक नवी दिल्ली : कोविड-19 लॉक डाऊनच्या आव्हानात्मक  काळात आपल्या सदस्यांना सुकर व्हावे यासाठी ईपीएफओ, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या केंद्रीय श्रम आणि रोजगार...

भारताच्या दृष्टीनं म्यानमार सोबतच्या भागीदारीला सर्वोच्च प्राधान्य- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या दृष्टीनं म्यानमार सोबतच्या भागीदारीला सर्वोच्च प्राधान्य आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. काल राष्ट्रपतीभवन इथं म्यानमारचे राष्ट्रपती यु वीन मिंट यांचं स्वागत...

भारतीय रेल्वे राज्यांच्या मागणीनुसार श्रमिक विशेष गाड्या देत राहणार

आवश्यक तितक्या गाड्या 24 तासांच्या आता देण्यात येतील, रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांचा पुनरुच्चार आतापर्यंत 4347 श्रमिक विशेष गाड्या चालविण्यात आल्या असून, 60 लाख लोकांना त्यांच्या गंतव्य स्थानी पोहचवले नवी दिल्ली : राज्यांच्या आवश्यकतेनुसार...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासन प्रमुख म्हणून सलग विसाव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकशाही प्रकीयेद्वारे निवडून आलेले शासन प्रमुख म्हणून सलग विसाव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळानं आज त्यांचं अभिनंदन केलं. माहिती आणि प्रसारण...