११ हजार ५२ कोटी रुपयांचे GST परताव्याचे दावे मंजूर

नवी दिल्ली : केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळानं गेल्या ४७ दिवसांत ११ हजार ५२ कोटी रुपयांचे   GST, अर्थात वस्तू  आणि सेवा कर परताव्याचे दावे  मंजूर केले आहेत. टाळेबंदीच्या काळात  सूक्ष्म,...

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या खरेदीविषयक नव्या नियमावलीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अर्थात, डीआरडीओच्या खरेदीविषयक नियमावली २०२० ला आज मंजुरी दिली आहे. यामुळे स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु...

पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे स्मरण केले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे स्मरण केले आहे. स्वामी विवेकानंद यांचे सेवा, मानवता आणि आध्यात्मिक ज्ञानाचे विचार आपल्याला सशक्त आणि गतिशील...

देशभरात उपचारानंतर २९१ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्यांची संख्या ४ हजारच्या पुढे गेली आहे. काही वेळापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ट्वीटरवर ही माहिती दिली. या आजारानं आतापर्यंत देशात १०९...

किसान सन्मान निधीतून आतापर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ७५ हजार कोटी रुपये हस्तांतरित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ७५ हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. केंद्र सरकारच्या दूरदृष्टीमुळे शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जात गेल्या ७...

अखिल भारतीय वंदे भारतमच्या नृत्य उत्सवाची आज अंतिम फेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय वंदे भारतमच्या नृत्य उत्सवाची अंतिम फेरी आज नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू क्रिडांगणाच्या प्रेक्षागृहात  होत आहे. देशाच्या 4 भागातील 949 नर्तकांचा समावेश असलेले 73...

अमित शहा यांनी कोविड-19 लढ्यासाठी स्थापन केलेल्या एमएचए नियंत्रण कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे कोविड-19 साथीच्या आजारा विरुद्धच्या लढ्यासाठी स्थापन केलेल्या एमएचए नियंत्रण कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित...

राम मंदिर हे देशाच्या एकतेसाठी महत्त्वाचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनामुळं अनेक शतकांची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. यासाठी अनेकांनी आपलं योगदान दिलं आहे. त्यांना मी नमन करतो, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकत्रित कृती करण्याचं भूपेंद्र यादव यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकत्रित कृती करण्याचं आवाहन सर्व संबंधितांना केलं. नवी दिल्ली इथं...

भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या गुजरातमध्ये सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या गुजरातमध्ये सुरू करण्यात आल्या असून साडेसातशे जणांना पहिली मात्रा देण्यात आली. त्यानंतर त्यांच्यात कुठलेही वाईट परिणाम...