विमान वाहतूक कर्मचाऱ्यांच्या तपासणीचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विमानतळांवर आणि उड्डाणांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची श्वसनाची तपासणी करण्याआधी सर्दी, खोकला आणि तापाची तपासणी डॉक्टरांमार्फत करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिले आहेत.
अशी लक्षण...
पंतप्रधानांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली आहे.
ट्विटद्वारे पंतप्रधान म्हणाले, “महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करतो. त्यांचे...
कोविड उपचारासाठीची ओषधं आणि उपकरणांच्या वस्तु आणि सेवाकरात सुट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड आजारातल्या उपचारांसाठी लागणाऱ्या अनेक औषधांना आणि उपचार सुविधांना वस्तु आणि सेवाकरात सुट देण्याच्या मंत्रीगटानं केलेल्या शिफारशी आज झालेल्या वस्तु आणि सेवा कर परिषदेत स्वीकारल्या...
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवावं – जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश देवी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवावं, अशी मागणी राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश देवी यांनी...
आरोग्य खात्यातल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य सरकारनं एक जूनपर्यंत निर्णय घ्यावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य खात्यातल्या २२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य सरकारनं एक जूनपर्यंत निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी समन्वय समितीनं केली आहे.
ही...
आदित्य एल1 या देशाच्या पहिल्या सौर मोहिमेनं पृथ्वीची कक्षा बदलण्याची दुसरी प्रक्रिया यशस्वीपणे पार...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदित्य एल1 या देशाच्या पहिल्या सौर मोहिमेनं पृथ्वीची कक्षा बदलण्याची दुसरी प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याचं इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे. इस्रोच्या टेलीमेट्री ट्रॅकिंग...
अल्प बचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्यासंदर्भातला आदेश रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल्प बचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्यासंदर्भातला आदेश सरकारनं रद्द केला आहे. अल्प बचत योजनांवरचा व्याजदर मार्च २०२१ च्या स्तरावर कायम राहील असं अर्थ मंत्री निर्मला...
दिल्लीतल्या हिंसाचाराबाबत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांनी बाळगलेल्या मौनाला काय म्हणावं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांनी जाणीवपूर्वक बाळगलेल्या मौनाला काय म्हणावं, असा प्रश्न भाजपानं विचारला आहे. दिल्लीत शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी एकत्रितपणे...
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते गुजरातमधे होणार ७ हजार २०० कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले. ते आज गांधीनगर इथं अहमदाबाद मेट्रो योजनेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करताना बोलत...
अनेक दशकांपासून असलेल्या आव्हानांवर मात करण्याच्या दिशेनं सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपलं सरकार योग्य दिशा, सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि त्याचा यथायोग्य उपयोग याच्यासाहाय्याने देशातल्या 130 कोटी जनतेच्या उज्जवल भाविष्याची पायाभरणी करत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...