कोरोना काळात देशाच्या औषध निर्माण क्षेत्राची क्षमता, उपयुक्तता संपूर्ण जगाला कळली – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीच्या काळात भारताच्या औषध निर्माण क्षेत्राची क्षमता आणि उपयुक्तता संपूर्ण जगाला कळली असं प्राधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत आणि डेन्मार्क यांच्यातल्या द्विपक्षीय...
देशातील कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ९१ टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ९१ टक्के झाले आहे. देशात या संसर्गाच्या रुग्णांची संख्या ७९ लाख ९० हजार ३२२ झाली असून, यापैकी...
माणसांवर जंतूनाशक फवारणी नको
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुठल्याही व्यक्ती किंवा समूहावर जंतुनाशक रसायनांची फवारणी करणं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या धोकादायक असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी अशा प्रकारच्या...
म्युकरमायकोसिसचे ५ हजार ४२४ रुग्ण नोंदवले गेले असल्याची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्युकरमायकोसिस आजार झालेले ५ हजार ४२४ रुग्ण आतापर्यंत देशात नोंदवले गेले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. यातल्या ४ हजार ५५६...
१७ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राचा समारोप, १९५२ नंतरची सर्वात यशस्वी प्रक्रिया
नवी दिल्ली : १७ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक मंजूर करून मंगळवारी संपले. तथापि, ७ ऑगस्ट रोजी समारोप होणार होता. सत्र १७ जूनपासून सुरू झाले आणि सत्राचा...
वर्षाअखेरपर्यंत कोरोनावर लस उपलब्ध होईल, अशी जागतिक आरोग्य संघटनेला आशा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षाअखेरपर्यंत कोविड-१९ वर लस उपलब्ध होण्याच्या शक्यतेबाबत जागतिक आरोग्य संघटना आशादायी असल्याचं संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे.
सुमारे १० जणांवर याच्या...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांच्यात चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संरक्षण, सुरक्षा तसंच आर्थिक सहकार्य यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. ब्रिटन...
कोविड प्रादुर्भावाचं सावट असूनही यंदा धनत्रयोदशीला देशभरात सुमारे ४० टन सोन्याची विक्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रादुर्भावाचं सावट असूनही यंदा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात सुमारे ४० टन सोन्याची विक्री झाली. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत २० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. गेल्या...
धोरणात्मक सुधारणांना सरकारचे प्राधान्य: अर्थमंत्री
नवी दिल्ली : भारतीय उद्योग क्षेत्रातील अग्रणींना संबोधित करताना केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारमण यांनी धोरणात्मक सुधारणांना सरकारचे प्राधान्य असल्याचे आग्रहाने सांगितले. कोविड-19 प्रकोपादरम्यान जाहीर झालेल्या आर्थिक...
पॅरिस करारांतर्गत पर्यावरण संतुलनासाठी निश्चित केलेलं लक्ष्य भारत लवकरच साध्य करेल – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅरिस करारांतर्गत पर्यावरण संतुलनासाठी निश्चित केलेलं लक्ष्य भारत लवकरच साध्य करेल, अशी ग्वाही पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत दिली. या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला...