प्रधानमंत्री ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवर उद्या सकाळी ११ वाजता 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा त्र्याहत्तरावा भाग आहे. या कार्यक्रमाचं...

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता प्रधानमंत्र्यांकडून जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० या काळातला दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता प्रधानमंत्र्यांनी जारी केला. सुमारे सहा कोटी शेतकऱ्यांच्या...

रेशनकार्डला आधारची जोडणी

नवी दिल्ली : रेशनकार्डला आधार जोडलेले नसणे हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना, अन्नधान्याचा पात्र कोटा न मिळण्यातले एक कारण ठरत आहे, असे वृत्त काही माध्यमांकडून आले होते....

अभिनेत्री कंगणा राणावतला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतला संरक्षण...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगणा राणावतला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतला संरक्षण देईल, असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास...

छत्तीसगडमध्ये प्राप्तीकर विभागाची धाड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडची राजधानी रायूपर इथं प्राप्तीकर विभागानं विविध ठिकाणी धाडी टाकून १५० कोटीं रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोकड जप्त केली. काही व्यक्ती, हवाला दलाल, आणि व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्यात...

शैक्षणिक संस्था आणि शिकवणी वर्ग मात्र ३० सप्टेंबर पर्यंत बंदच राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्रालयानं अनलॉक-४ ची मार्गदर्शक तत्व जारी केली असून त्यानुसार देशातली मेट्रो रेल्वे ७ सप्टेंबर पासून टप्प्याटप्प्यानं सुरु करायला परवानगी दिली आहे. तसंच २१ सप्टेंबर...

२१ व्या शतकात विज्ञान ही लोक चळवळ व्हावी – केंद्रीय मंत्री डॉ हर्ष वर्धन,यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात ,कोरोनावरची पहिली लस देण्यात येईल असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला आहे. ही लस देताना तज्ञांशी चर्चा...

७१ दिवसात ६ कोटी लसींची मात्रा देणारा भारत हा जगातील एक सर्वात गतिमान देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कालअखेर कोविड-१९ वरील लसीच्या ५ कोटी ९४ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीकरण सुरु झाल्यापासून काल एकाहत्तारावा दिवस होता. काल रात्री ८ वाजेपर्यंत दिवसभरात...

स्टार्ट-अप्सचे अस्तित्व टिकवण्यासाठी उद्योगक्षेत्रांनी या कंपन्यानाही समान सहभाग द्यावा – डॉ जितेंद्र सिंह यांचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात स्टार्ट अप्स चे अस्तित्व टिकून राहण्याठी उद्योगक्षेत्रात त्यांनाही समान सहभाग मिळायला हवा, असे मत, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार, पेन्शन, अणुऊर्जा विभागाचे  राज्यमंत्री, (स्वतंत्र प्रभार) यांनी व्यक्त...

कोविड- १९ प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविध माध्यमांनी कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपायांसह इतर मार्गदर्शक तत्वावर भर द्यावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केली. आरोग्य मंत्रालयाचे ज्येष्ठ अधिकारी,...