भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळेच केंद्रात तसंच अनेक राज्यांमध्ये भाजपाला सेवेची संधी मिळाली- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळेच केंद्रात तसंच अनेक राज्यांमध्ये भाजपाला सेवेची संधी मिळाली, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पक्षाच्या आणि देशाच्या उभारणीसाठी भाजपा...

रेल्वेने प्रवास करू न शकलेल्या पासधारकांचे पैसे परत करावेत अथवा पासाचा कालावधी वाढवून द्यावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात उपनगरी रेल्वेनं प्रवास करू न शकलेल्या मुंबई आणि उपनगरातल्या  पासधारकांचे पैसे परत करावेत अथवा रेल्वे सुरु झाल्यानंतर त्यांच्या मासिक पासाचा कालावधी वाढवून द्यावा,अशी...

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत कोल्हापूरइथले जवान जोतिबा चौगुले शहीद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधल्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातल्या उंबरवाडी इथले जवान जोतिबा चौगुले शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज उंबरवाडी इथं शासकीय इतमामामात...

हज यात्रा रद्द झाल्यानं देशातून हजसाठी नोंदणी केलेल्यांचे पैसे परत मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबिया सरकारनं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी हज यात्रा रद्द केल्यामुळे, भारतातून या यात्रेसाठी नोंदणी केलेल्या सर्व यात्रेकरुंचे पैसे, हज कमिटी परत करणार आहे. कमिटीचे...

भारतीय बनावटीचं संरक्षण साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावांना संरक्षण सामुग्री खरेदी परिषदेची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अधिपत्याखाली असलेल्या डी ए सी अर्थात संरक्षण सामग्री खरेदी परिषदेनं, आय डी डी एम म्हणजे भारतीय बनावटीचं २८ हजार ७३२...

येत्या रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ सर्व देशवासियांनी स्वतःहून संचारबंदी पाळावी, प्रधानमंत्री नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 रोगाचा फैलाव रोखणयासाठी जनतेनं येत्या रविवारी स्वतःहून संचारबंद पाळावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल राष्ट्राला संबोधित होते. रविवारी संध्याकाळी...

देशासह महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशासह महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्यानं थंडीचा कडाका कमी राहणार असून, डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कडाक्याची थंडी राहील. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र...

देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३३ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३३ शतांश टक्के झाला आहे. काल ११ हजार ८३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले, ११ हजार...

विमान सेवा सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारनं आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्याबाबतचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी ट्वीटद्वारे सांगितलं आहे. एअर इंडिया वगळता...

पत्र सूचना कार्यालयाकडून संपादक परिषदेचे आयोजन

पणजी : पत्र सूचना कार्यालयाकडून राज्यात प्रथमच संपादकांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील मुद्रीत तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संपादकांनी या परिषदेत सहभाग घेतला. पत्रकारिता, माध्यमे तसेच राज्याच्या विकासात योगदान...