केंद्र सरकारकडून राज्यांना दोन कोटींपेक्षा जास्त एन-95 मास्क्स आणि एक कोटींपेक्षा जास्त पीपीई विनामूल्य...

नवी दिल्‍ली : कोविड-19 चा प्रसार, संसर्ग  रोखण्यासाठी आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यासह अथक प्रयत्न करत आहेत. महामारीशी लढण्यासाठी आरोग्ययंत्रणा सक्षम करणे ही केंद्रची...

देशात आतापर्यंत 57 हजार 720 रुग्ण कोरोना मुक्त

नवी दिल्ली : देशात काल कोरोनाचे 6 हजार 977 नवे रुग्ण आढळून आले, तर 154 जणांचा मृत्यू झाला. देशात काल  सलग चौथ्या दिवशी  सर्वात जास्त कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ...

देशात गेल्या चोविस तासात १२ हजार ७७१ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोविस तासात १२ हजार ७७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ७ लाख ६३ हजार ४५१ झाली आहे....

संरक्षणमंत्र्यांनी एरो इंडिया -21च्या संकेतस्थळाचे केले उद्घाटन

आशियातील सर्वात मोठ्या उड्डाण प्रदर्शनातील स्टाँल्स आरक्षणाला सुरुवात नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटकातील बंगळुरू येथील येलहंका वायूदलाच्या स्थानकावर दिनांक 3 ते 7 फेब्रुवारी 2021 दरम्यान  13 वे "एरो इंडिया 2021 "प्रदर्शन...

आयुष पद्धतीला चालना देण्यासाठी सरकारने उचललेली पावले

नवी दिल्ली : आयुष पद्धतीला चालना देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. आयुषच्या विविध उपक्रमांना केंद्राकडून वित्तीय सहाय्य दिले जाते. राज्यांमधली रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये औषधांचा पुरवठा आणि पायाभूत सुविधांचा...

गुंतवणूकीचं प्रमाण वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होण्याची गरज – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुंतवणूकीचं प्रमाण वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. ते आज प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेची भविष्यातली वाटचाल, आणि त्याचं, केंद्रीय...

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत  महत्त्वाच्या मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा झाल्याचं नाडेला यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. तंत्रज्ञानाच्या...

नॉयडातलं गौतम बुद्ध नगर स्मार्ट शहर म्हणून विकसित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश सरकार नॉयडातलं गौतम बुद्ध नगर शहर स्मार्ट शहर म्हणून विकसित करत आहे. हे शहर विकास आणि संधींच्या दृष्टीनं देशातलं आदर्श शहर म्हणून विकसित...

प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार

मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विद्यार्थ्यांना यापूर्वी विलंब होत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी दिलेल्या अर्जाच्या पावतीच्या आधारावर प्रवेश देण्यात येत असे. यानुसार विद्यार्थ्यांना मुदत वाढवून दिली जात असे....

जी २० परिषदेच्या १४ बैठका होणार असल्यानं राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचं ब्रँडींग करण्याची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळालं ही अतिशय गौरवशाली बाब असून महाराष्ट्रात या परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. त्यानिमित्त आपल्या राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचं...