कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्यासाठी वर्तमानात खनन कार्य सुदृढ आणि नवीन प्रकल्प सुरू करण्याची आवश्यकता...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्यासाठी वर्तमानात खनन कार्य अधिक सुदृढ होण्याची आणि नवीन प्रकल्प सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे केंद्रीय कोळसा आणि खान तसेच संसदीय कार्य मंत्री...

जमिनीचा आकार लक्षात न घेता सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना पीएम-किसान योजना लागू

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सर्व शेतकऱ्यांना पीएम-किसान योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांना दिलेल्या प्रमुख आश्वासनाची पंतप्रधान मोदी यांच्याकडून पूर्तता आता 14.5 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

दिवसरात्र कोरोना विरुद्ध लढणाऱ्यांच्या पगारात कपात करू नये – रामदास आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवसरात्र कोरोना विरुद्ध लढणारे पोलीस, आरोग्य कर्मचारी, नर्स, डॉक्टर तसेच मनपा सफाई कामगार यांच्या पगारात कपात करू नये पगारात कपात करू नये, अशी मागणी  रिपब्लिकन...

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर हे कालपासून दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर आहेत. भारत-कतार उद्योग गोलमेज परिषदेनं त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. जयशंकर यांनी यावेळी इथल्या उद्योजकांना आत्मनिर्भर...

भारतीय रेल्वेचा ऑक्टोबर महिन्यातही मालवाहतुकीच्या माध्यमातून कमाई आणि लोडिंगच्या बाबतीतील उच्च वेग कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेचा ऑक्टोबर महिन्यातही मालवाहतुकीच्या माध्यमातून कमाई आणि लोडिंगच्या बाबतीतील वेग कायम आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये रेल्वेने याच कालावधीत गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक मालवाहतुक आणि अधिक कमाई केली...

किरकोळ दरांवर आधारित चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदळाचा ई-लिलाव करण्याचे केंद्र सरकारचे भारतीय अन्न...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किरकोळ दरांमधली चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदूळाचा ई-लिलाव करण्याचे निर्देश, केंद्र सरकारनं भारतीय अन्न महामंडळ- एफ सी आय ला दिले आहेत.  एफ सी आय चे...

खरीप हंगामात केंद्र सरकारकडून आत्तापर्यंत ११ राज्यांमध्ये २४९ लाख मेट्रिक टन धान्यखरेदी.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२०-२१ सालच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारकडून सध्याच्या किमान हमिभावानुसार धान्य खरेदी सुरु ठेवली आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश यांसह ११ राज्यातून जवळपास २४९ लाख मेट्रिक...

फेब्रुवारीत १ लाख ३३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वस्तू आणि सेवाकर जमा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेब्रुवारी महिन्यात वस्तू आणि सेवाकरापोटी १ लाख ३३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल जमा झाला, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे. हे प्रमाण मागच्या वर्षी...

कोविड१९ साठीच्या पीपीई कीट्सच्या निर्यातीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ साठीच्या पीपीई कीट्सच्या निर्यातीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं परवानगी दिली आहे. ही परवानगी दरमहा ५० लाख कीट्सकरता आहे. त्यामुळे निर्यातीला चालना मिळेल, असं केंद्रीय वाणिज्य...

विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं राज्यसभेवर नामांकन झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी केलं अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं राज्यसभेवर नामांकन झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. समाजसेवक वीरेंद्र  हेगडे, चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद गारु,...