१२० मीटरपेक्षा अधिक उंची इमारतींना आता उच्चस्तरीय समितीची मंजुरीची गरज नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकारने एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली तयार केली असून राज्यात उत्तुंग इमारतींच्या परवानगीसाठी आता खेटे घालावे लागणार नाहीत. गेली दोन वर्षे ही नियमावली प्रलंबित...

पोलाद निर्मिती क्षेत्राला स्पर्धात्मक बनवण्यासाठी उपाययोजना- पियुष गोयल

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि रेल्वेमंत्री आणि पोलाद मंत्र्यांनी आज नवी दिल्लीत पोलाद उत्पादकांबरोबर पोलाद क्षेत्रासमोरची आव्हाने आणि सध्याचा आयात-निर्यात कल याबाबत चर्चा केली. उभय मंत्र्यांनी पोलाद...

आर्थिक वर्ष २०२२-२३ चा केंद्रीय डिजिटल अर्थसंकल्प संसदेत सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सन २०२२-२३ चा डिजिटल अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यावर्षीच्या अर्थसंकल्पावर कोविड महामारीचा मोठा परिणाम झाला असल्याचं, सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट...

राष्ट्रीय महामार्ग टोल नाक्यांंवर सर्व सवलतींचा लाभ घेण्यासाठी फास्टॅग अनिवार्य

नवी दिल्‍ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल नाक्यावरील परतीच्या प्रवासातील सूट किंवा इतर कोणतीही सूट मिळविण्यासाठी फास्टॅग अनिवार्य केला आहे. 24 तासांच्या आत परतीचा प्रवास करताना ज्या वाहनचालकांना...

महाराष्ट्र शासनाच्यावतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येईल – अन्न व नागरी पुरवठा...

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्‍या निवडणुका ओबीसी प्रवर्ग सोडून होऊ नयेत यासाठी राज्य शासनाच्यावतीने इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येणार असल्याची, माहिती  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा...

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत.  या दौऱ्यात जनरल नरवणे या दोन देशांमधील लष्कर प्रमुख तसंच...

गुंतवणूकदारांच्या हितसंरक्षणासाठी गेल्या 3 वर्षात 271 कंपन्यांविरोधात कारवाई – वित्तमंत्री

नवी दिल्ली : गुंतवणूकदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कंपनी कायद्यातील विविध तरतुदींनुसार 2016-17 या वर्षात 95 कंपन्यांविरोधात 2017-18 मध्ये 101 कंपन्यांविरोधात आणि 2018-19 मध्ये 75 कंपन्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली. केंद्रीय...

ऑल इंडिया रेडिओच्या मन की बातच्या १०० व्या भागासाठी लोगो डिझाइन स्पर्धा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मन की बातच्या १०० व्या भागासाठी लोगो डिझाइन अर्थात बोधचिन्ह निर्मिती साठी आकाशवाणीनं आयोजित केलेली स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठी श्रोते १५ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका...

कोळशाच्या उत्पादनात २०१३-१४ च्या तुलनेत ३७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोळसा क्षेत्रातली अग्रमानांकीत कंपनी कोल इंडिया लिमिटेड कंपनीनं २०१३-२०१४ च्या तुलनेत या वर्षी कोळसा उत्पादनात ३७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांनी तर देशांतर्गत पुरवठ्यात ४३ टक्क्यांची...

जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो. लोकशाहीच्या मूल्यं आणि तत्वांबद्दल जागरूकता निर्माण करून लोकशाही बळकट करण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्यात येतो. लोकशाही,...