२३ ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-तीन मोहिमेच्या संघाला त्यांचा संयम आणि या मोहिमेच्या सुरक्षित आखणीबद्दल सलाम केला आहे. ते आज बंगळुरू मध्ये इस्रोच्या कमांड सेंटर इथं...

देशातील महत्वाच्या बंदरांवर यापुढे केवळ भारतीय बनावटीच्या टग बोट्सचा वापर होणार

देशी जहाजबांधणी उद्योगाला प्रोत्साहन आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्वाचे पाऊल : मनसुख मांडवीय नवी दिल्‍ली : केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाने देशातील सर्व मुख्य बंदरांना केवळ भारतीय बनावटीच्या टग बोट्स खरेदी कराव्या अथवा...

2000 रुपये मूल्याच्या चलनी नोटा मागे घेण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर या नोटांबाबतची सद्यस्थिती

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने, आरबीआय कायदा, 1934 च्या कलम 24 (1) अन्वये, 10 नोव्हेंबर 2016 रोजी, 2000 रुपये मूल्याच्या चलनी नोटा व्यवहारात आणल्या होत्या. त्यावेळी, 1000 आणि 500 रुपये मूल्याच्या चलनी नोटा, व्यवहारातून बाद...

वस्तू आणि सेवाकराच्या दरांमधली कपात आजपासून लागू होणार, २३ वस्तू आणि सेवा होणार स्वस्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराचे कमी केलेले दर लागू होत असल्यानं आजपासून 23 वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत. चित्रपटाची तिकिटं, टीव्ही आणि मॉनिटर...

ट्रायनं व्होडाफोन- आयडियाला बजावली कारणे दाखवा नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्होडाफोन- आयडियानं जलद 4-जी नेटवर्क आणि जलद इंटरनेट या बाबत घोषीत केलेल्या नवीन योजनांमधे पारदर्शिता नसल्यानं त्या वादग्रस्त आहेत, असं म्हणत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण...

एकात्मिक परिचालन आणि नियंत्रण केंद्राचं उद्धाटन काल हरियाणात गुरुगारम इथं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्मार्ट सिटीसाठी उपयुक्त ठरणा-या इंटिग्रेटेड कमांड ‍एण्ड कंट्रोल सेंटर अर्थात, एकात्मिक परिचालन आणि नियंत्रण केंद्राचं उद्धाटन हरियाणात गुरुगारम इथं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलं. केंद्रीय...

पाण्याचं महत्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक जल दिवस साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक जल दिन आहे. पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणं आणि पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणं ही महत्त्वाची उद्दिष्ट समोर ठेऊन जल दिन साजरा...

भ्रष्टाचार संपवण्याची राजकीय इच्छाशक्ती असून प्रशासकीय स्तरावर सतत सुधारणा केल्या जात आहेत – प्रधानमंत्र्यांचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराला आळा घालणं शक्य आहे, असा विश्वास नागरिकांमध्ये गेल्या ६-७ वर्षात निर्माण करण्यात रालोआ सरकार यशस्वी झाल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सीव्हीसी...

भारत सध्या जगभरातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सध्या जगभरातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं. जगातल्या इतर मोठ्या अर्थव्यवस्था मंदीचा सामना करत आहेत, असंही...

वित्तीय कंपन्यांची रिझर्व्ह बँकेला कर्ज पुनर्गठन करण्याची मागणी

नवी दिल्‍ली : बिगर बँकींग क्षेत्रातल्या वित्तीय कंपन्यांनी, त्यांनी दिलेल्या कर्जाचं मार्च २०२१ पर्यंत एकदा पुनर्गठन करु द्यावं अशी विनंती भारतीय रिझर्व्ह बँकेला केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानं निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे...