कोविड१९ साठीच्या पीपीई कीट्सच्या निर्यातीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ साठीच्या पीपीई कीट्सच्या निर्यातीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं परवानगी दिली आहे. ही परवानगी दरमहा ५० लाख कीट्सकरता आहे. त्यामुळे निर्यातीला चालना मिळेल, असं केंद्रीय वाणिज्य...

लोणावळा येथील ‘कैवल्यधाम’ केंद्राला आयुष मंत्रालयाचा पुरस्कार

नवी दिल्ली :  पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील ‘कैवल्यधाम एसएडीटी गुप्ता योगिक रूग्णालय व आरोग्य सेवा केंद्रा’ ला आयुष मंत्रालयाचा माहिती तंत्रज्ञानाच पुरस्कार आज जाहीर झाला आहे. आयुष भवनमध्ये केंद्रीय आयुष मंत्री...

देशात १ लाख ६२ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात काल ९२ हजार ५९६ नव्या कोरोनाबाधिताची नोंद झाली. कालच्या तुलनेत ही संख्या ६ हजारांनी जास्त आहे. देशात काल १ लाख ६२ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त...

सध्याच्या संकटावर सारेच जण धैर्याने मात करणार, विजयादशमीच्या शुभेच्छा देताना ‘मन की बात’ मधून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विजयादशमी अर्थात, दसऱ्याचा उत्सव म्हणजे, सत्याचा असत्यावर विजय असंच तर हा तर संकटावर धैर्यानं मिळवलेला विजय आहे. म्हणूनच सध्या कोरोनाविरुद्ध आपण ज्या संयमानं लढाई लढत...

युद्धबंदीचं पुन्हा एकदा उंल्लघन करत पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युद्धबंदीचं पुन्हा एकदा  उंल्लघन करत पाकिस्तानने आज भारतीय सुरक्षा चौक्या तसंच नागरी भागावर अंदाधुंद गोळीबार केला. पूंछ जवळ दुपारी तीनच्या सुमाराला पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला तसंच...

राष्ट्रीय महामार्गांवर वृक्षारोपणावर लक्ष ठेवण्यासाठी एनएचएआयने ‘हरित पथ’ (‘Harit Path’) मोबाइल ॲप सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत कार्यरत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम राष्ट्रीय परिवहन महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय), 'हरित पथ' हे मोबाइल ॲप विकसित केले आहे. सर्व वृक्षारोपण प्रकल्पांतर्गत...

स्वातंत्र्याच्या अमृत काळात नव्या भारताच्या विकासामध्ये युवा नागरी सेवक सर्वात महत्वाची भूमिका बजावणार –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत काळात नव्या भारताच्या विकासामध्ये युवा नागरी सेवक सर्वात  महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं नागरी...

देशभरात गेल्या चोवीस तासांत ७० हजार ८८० रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात गेल्या चोवीस तासांत ७० हजार ८८० रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या देशभरातली एकूण रुग्णांची संख्या ३५ लाख ५० हजार झाली आहे. याबरोबरच देशातला...

टी-२० महिला क्रिकेट तिरंगी मालिकेत भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाशी सामना सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-२० महिला क्रिकेट तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात आज भारतीय संघाची लढत यजमान ऑस्ट्रेलियाशी सुरु आहे. सकाळी सव्वा आठ वाजता हा सामना सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक...

विधानसभा बरखास्त न करता राज्यात काही दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्याची प्रकाश आंबेडकर यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विधानसभा बरखास्त न करता राज्यात काही दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. या संदर्भातलं निवेदन त्यांनी...