खरीप हंगामात केंद्र सरकारकडून आत्तापर्यंत ११ राज्यांमध्ये २४९ लाख मेट्रिक टन धान्यखरेदी.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२०-२१ सालच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारकडून सध्याच्या किमान हमिभावानुसार धान्य खरेदी सुरु ठेवली आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश यांसह ११ राज्यातून जवळपास २४९ लाख मेट्रिक...

पेट्रोल-डिझेलवरच्या नुकत्याच झालेल्या करकपातीचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरच्या अबकारी करांमध्ये अलिकडेच केलेल्या कपातीचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणारआहे. या भारापोटी राज्य सरकारांना कराच्या महसुलातून दिल्या जाणाऱ्या वाट्यात कोणतीही...

पोलिस कर्मचाऱ्यांनी टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडून दंड आकारू नये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडून दंड आकारू नये, असे निर्देश राज्य महामार्ग पोलिस विभागानं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जारी केले आहेत. काही पोलिस कर्मचारी दंडाच्या नावाखाली...

माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभर त्यांना अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभर त्यांना अभिवादन केलं जात आहे. १९९१ साली आजच्या दिवशी तमिळनाडूत पेरुम्बुदूर इथं एलटीटीई या दहशतवादी संघटनेने बॉम्बस्फोट...

पंतप्रधानांसह दिग्गज नेत्यांकडून अयोध्येबाबतच्या निकालाचं स्वागत, सुन्नी वक्फ बोर्ड असमाधानी, मात्र फेरविचार याचिका दाखल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राम असो वा रहीम, भारतात श्रद्धा भाव दृढ करण्याचीही वेळ असल्याची प्रतिक्रीया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.  अयोध्येबाबतच्या निकालाचं केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन...

प्रसून जोशी यांच्या हस्ते सीबीएफसीच्या सुधारीत संकेतस्थळ आणि अँपचे उद्धाटन करण्यात आले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारणमंत्रालयातंर्गत केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र मंडळानं अलिकडेचं cbfcindia.gov.in हे सुधारित संकेतस्थळ आणि नवीन e-cine हे नवीन मोबाईल अँप चालू झाल्याची घोषणा केली. सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून...

ठाणे जिल्ह्यात संचारबंदीमध्ये कुठलीही सूट नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य विभागाने  ठाणे जिल्ह्याचा समावेश  हॉटस्पॉट मध्ये केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदीमध्ये कुठलीही सूट देण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विक्री करणारी दुकानं...

लसीकरण म्हणजे कोरोनाविरुद्ध दुसऱ्या मोठ्या युद्धाची सुरुवात – पंतप्रधानांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरण म्हणजे कोरोनाविरुद्ध दुसऱ्या मोठ्या युद्धाची सुरुवात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात काल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं...

स्वामी विवेकानंदांची जयंती संपूर्ण भारतात उत्साहात साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश आज स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत आहे. देशातले एक महान आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांनी भारतातल्या वेदांत आणि योग या तत्वज्ञानांची जगाला ओळख...

अखिल भारतीय नौसेना शिबिर स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचा प्रथम क्रमांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय नौसेना शिबिर २०२३ या स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर आंध्रप्रदेश आणि तेलंगणा एनसीसी संचालनालयाने उपविजेतेपद मिळवलं आहे. दरवर्षी १०...