सर्व नागरिकांना शाश्वत विकासाला चालना देण्याचे आवाहन – राष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सर्व नागरिकांना शाश्वत विकासाला चालना देण्याचं आवाहन केलं आहे. हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करुन आगामी पिढ्यांसाठी पृथ्वीचं संरक्षण...
ज्ञानवापी मशीदीसंदर्भात कोणताही वाद न करता न्यायालयाचा निर्णय मान्य करावा – मोहन भागवत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञानवापी मशीदीसंदर्भातला इतिहास आपण बदलू शकत नाही, त्यामुळे दोन्ही पक्षांनी कोणताही वाद न करता न्यायालयाचा निर्णय मान्य करावा, असं राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत...
काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा अमित शाह यांनी घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य काश्मिरमध्ये बडगाम जिल्ह्यातल्या चंदूरा भागातल्या मगरायपोरा इथं काल रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात इतर राज्यातून आलेले दोन मजूर जखमी झाले, त्यापैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
काश्मिर...
सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचं वचन सरकार पूर्ण करत आहे – अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचं वचन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार पूर्ण करत असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं. नवी दिल्लीच्या दूरदर्शन...
उत्तर प्रदेशात १ हजार ४०६ विकास प्रकल्पांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजीटल क्रांतीमुळेच भारत ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था बनला असून या क्षेत्रात गगनाला गवसणी घालण्याची क्षमता भारतात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज उत्तर प्रदेशात...
आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्यांना आता अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षात प्रवेशाची संधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोणताही ट्रेड घेऊन आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत...
आगामी आंतरराष्ट्रीय योग दिवस-२०२२ निमित्त बीजिंगमधील भारतीय दूतावासांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी आंतरराष्ट्रीय योग दिवस-२०२२ निमित्त बीजिंगमधील भारतीय दूतावासानं विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. याचा भाग म्हणून चीनमधले योग प्रशिक्षक मोहन भंडारी यांनी दूतावासामधल्या सांस्कृतीक केंद्रात प्राणायामचा...
एकमेकांच्या सहकार्यानं जागतिक पातळीवर चांगली कामगिरी करणं हा क्वाड देशांचा उद्देश – एस. जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केल्यानुसार, एकमेकांच्या सहकार्यानं जागतिक पातळीवर चांगली कामगिरी करणं हा क्वाड देशांचा उद्देश असल्याचं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नमूद केलं.
भारत, अमेरिका, जपान...
अल्पवयीन मुलींसह १५० महिलांना मानवी तस्करीचा बळी होण्यापासून RPF नं वाचवलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला सुरक्षा अभियाना दरम्यान RPF अर्थात रेल्वे सुरक्षा दलानं अनेक अल्पवयीन मुलींसह १५० महिलांना मानवी तस्करीचा बळी होण्यापासून वाचवलं आहे.
तसंच महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करणाऱ्या...
बिहारमध्ये जातीवर आधारित जनगणना करण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये जाती आधारित जनगणना करणार असल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घोषित केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर...











