कायद्याच्या विद्यार्थ्यांना कामाच्या अनुभवाची संधी मिळावी याकरता प्रशिक्षणार्थी कार्यक्रम सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कायद्याच्या विद्यार्थ्यांना कामाच्या अनुभवाची संधी मिळावी याकरता केंद्रीय कायदा मंत्रालयानं देशातल्या ५ महानगरातल्या आपल्या कार्यालयात प्रशिक्षणार्थी कार्यक्रम सुरु केला आहे.
त्यात मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता आणि चेन्नैचा...
राष्ट्र उभारणीसाठी योगदान देणाऱ्यांचं देश स्मरण करत आहे – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्र उभारणीसाठी योगदान देणाऱ्यांचं देश स्मरण करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नमो ऍप वर लिहिलेल्या एका लेखात म्हटलं आहे. नमो ऍपमधल्या विकास यात्रा या भागात...
देशात यंदा सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यंदा सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं आपल्या सुधारीत अंदाजामध्ये वर्तवली आहे. या अंदाजात चार टक्के कमी - अधिकची तफावत गृहीत धरण्यात...
अयोध्येतल्या राम मंदीराच्या गर्भ गृहाच्या बांधकामाला सुरवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या राम मंदीराच्या गर्भ गृहाच्या बांधकामाला आजपासून सुरवात झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या गर्भगृहाचा शिलान्यास करण्यात आला. संपूर्ण देशभरातले साधू संत...
भारत – बांग्लादेश दरम्यान मिताली एक्सप्रेसला दोन्ही देशातल्या रेल्वे मंत्र्यांकडून हिरवा झेंडा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्यातले संबंध हे सामायिक वारसा, सामायिक वर्तमान आणि सामायिक भविष्य यावर आधारित आहेत, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.
अश्विनी वैष्णव आणि...
केंद्राकडून वस्तु आणि सेवा कर भरपाईचे महाराष्ट्राला १४ हजार १४५ कोटी रुपये प्राप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं या वर्षीची ३१ मे पर्यंत जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा करापोटी भरपाईची संपूर्ण रक्कम राज्यांना अदा केली.
विविध राज्यांसाठी केंद्रानं एकंदर ८६ हजार ९१२ कोटी...
महिलांचे जीवनमान सुधारण्याला देशाचं प्राधान्य – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांचे जीवनमान सुधारण्याला देशाचं प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल केंद्र सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
गेल्या...
गरीब कल्याण संमेलन हा अभिनव सार्वजनिक कार्यक्रम देशभरात आयोजित करण्यात आला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रा. लो. आ सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं गरीब कल्याण संमेलन हा अभिनव सार्वजनिक कार्यक्रम देशभरात विविध राज्यांच्या राजधान्या, जिल्हा...
अनिल देशमुख यांना जामिनासाठी याचिका दाखल करण्याची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :सर्वोच्च न्यायालयानं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे. उच्च न्यायालय या याचिकेची लवकर सुनावणी करेल अशी...
गरीब कल्याण संमेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा लाभार्थ्यांशी संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राद्वारे आपल्याला २१ व्या शतकातला महान भारत घडवायचा आहे, असा संदेश प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी...











