कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या कोविड-१९ लसीकरणाच्या मंद गतीबद्दल केंद्रसरकारनं चिंता व्यक्त केली असून संपूर्ण लसीकरणाचा वेग वाढवण्याचं आवाहन केलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण...
आर्थिक संकटग्रस्त श्रीलंकेसाठी भारताकडून तांदूळ, दूध भुकटी आणि औषधांसह मदतीची पहिली खेप रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडू सरकारनं जाहीर केल्यानुसार श्रीलंकेसाठी मदत साहित्य घेऊन जाणारं पहिलं जहाज काल चेन्नई बंदरातून रवाना झालं. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या हस्ते या जहाजाला हिरवा झेंडा दाखवण्यात...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या संसदेला संबोधीत करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या दौऱ्यावर असून काल त्यांचं राजधानी किंग्सटन इथं आगमन झालं. गव्हर्नर जनरल डेम सुसान दोगान यांनी त्यांचं स्वागत केलं....
जागतिक गोंधळाच्या काळात भारत जगाची नवी आशा – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक गोंधळाच्या काळात भारत आज जगाची नवी आशा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वडोदरा इथल्या स्वामीनारायण मंदिरांनी आयोजित...
भेसळयुक्त चहा पावडर जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
मुंबई : शिवडी परिसरातील एका व्यापाऱ्याकडून भेसळयुक्त चहा पावडर व खाद्यरंग या अन्न पदार्थाचा ८५ हजार २४० रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केल्याची माहिती विभागाने दिली आहे.
शिवडी पोलीस...
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये नाशिकचा समावेश करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे राज्य सरकारचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर मध्ये नाशिकच्या समावेशाचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असून या प्रकल्पासाठी तातडीनं सर्वेक्षण करावं, असे निर्देश आज राज्य शासनानं राष्ट्रीय औद्योगिक आणि...
स्टार्ट अप्स ना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर भर द्यावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्टार्ट अप सल्लागार परिषदेने आता दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवर्गातल्या शहरांवर लक्ष केंद्रित करून तिथल्या नव उद्योजकांना भांडवल पुरवठा आणि क्षमता वर्धन करणं, तसंच स्टार्ट अप्स...
अमरनाथ भाविकांना कोणत्याही समस्येशिवाय दर्शन मिळणे ही सरकारची प्राथमिकता आहे – अमित शहा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरनाथ भाविकांना कोणत्याही समस्येशिवाय दर्शन मिळणे ही सरकारची प्राथमिकता असल्याच केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत झालेल्या अमरनाथ यात्रा उच्चस्तरीय...
भारतीय कापूस परिषदेची स्थापना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध कॉटन मॅन अर्थात कापूस उत्पादनातले अनुभवी सुरेश भाई कोटक यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय कापूस परिषदेची स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल...
स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतर्गत स्वच्छता मित्र सुरक्षितता चॅलेंजमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला देशात व्दितीय क्रमांकाचं मानांकन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्र महासभेनं 1993 मध्ये घोषित केल्यानुसार 15 मे हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापालिका...











