महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा ४३ लाखांचा मद्यसाठा जप्त

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातून अवैधरित्या गुजरातला जात असलेला तब्बल ४३ लाखांचा मद्यसाठा नंदुरबारच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जप्त केला आहे. सुरत राष्ट्रीय महामार्गावर या कंटेनरची तपासणी करण्यात आली. या कंटेनरमधल्या...

पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन चोवीस तास खुलं असणार

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कालपासून भाविकांसाठी पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन चोवीस तास खुलं करण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनंतर होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत विठ्ठल रखुमाईचं दर्शन हे भाविकांसाठी २४ तास खुलं...

विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात लढत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या होणार असून, भाजपाचे राहुल नार्वेकर आणि महाविकास आघाडीचे राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून म्हणजेच...

खासदार शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त

मुंबई (वृत्तसंस्था) : खासदार शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्लीत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महासंघाच्या सूचनेनुसार...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरुन हकालपट्टी केल्याप्रकरणी शिवसेनेविरुद्ध कायदेशीर लढा देणार- दीपक...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरुन हकालपट्टी केल्याप्रकरणी शिवसेनेविरुद्ध कायदेशीर लढा देणार असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात प्रसारमाध्यमांशी बोलत...

विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करून राज्यातल्या जनतेचा विश्वास पुन्हा एकदा जिंकू – जयंत...

मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करून राज्यातल्या जनतेचा विश्वास पुन्हा एकदा जिंकू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज राष्ट्रवादी...

हिंदुत्वासाठी आग्रह धरणाऱ्या आनंद दिघे यांच्या शिष्याला मुख्यमंत्री पद दिलं – चंद्रकात पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपाला सत्तेचा मोह नाही. त्यामुळं हिंदुत्वासाठी आग्रह धरणाऱ्या आनंद दिघे यांच्या शिष्याला मुख्यमंत्री पद दिलं, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. शिंदे...

निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा आधिकार मतदारांनी देण्याची वेळ आली आहे – उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याची एक संधी मतदारांना मिळाली पाहिजे, त्यादृष्टीनं निवडणूक आयोगानं मतदारांना हा आधिकार देण्याची वेळ आली आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं...

मेट्रो कारशेड आरेमध्येच करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा – काँग्रेस

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रोची कारशेड आरेमध्येच करण्याचा भाजप प्रणित राज्य सरकारचा निर्णय मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. आरे ऐवजी कांजुर इथं कारशेड उभारण्याचा निर्णय मुंबईकरांच्या आणि...

महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गोव्यात सांगितलं. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि...