राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या – मुख्यमंत्री उद्धव...

सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद मुंबई : राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न...

राज्यातल्या कोणत्याही आमदाराचं संरक्षण काढण्याचे आदेश, मुख्यमंत्री किंवा गृहविभागानं दिलेले नाहीत, असा गृहमंत्र्यांचा खुलासा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या राजकीय मंचावरच्या नाट्यमय घडामोडी अद्याप निर्णायक स्थितीत पोहोचलेल्या नाहीत. शिवसेना विधीमंडळ पक्षातले बहुसंख्य आमदार आपल्या सोबत असल्यानं पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी काल केला...

अल्पमतात असल्यामुळे राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही – रामदास आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल्पमतात असल्यामुळे राज्यसरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या कडून...

राष्ट्रपती राजवट लावण्याचं कोणतंही कारण सध्या नाही – बाळासाहेब थोरात

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचं कोणतंही कारण सध्या दिसत नसून राज्यात हा प्रयोग यशस्वी ठरणार नाही, असं काँग्रेस नेते आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते...

शिवसेनेचे ४६ आमदार आपल्यासोबत असल्याचा बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा दावा

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेत फूट पडल्यानं राज्याातल्या  महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याविषयी निर्माण झालेली अनिश्चितता अद्याप कायम आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला...

महाविकास आघाडी सरकारमधे तक्रारी किंवा गैरसमज असू शकतील, तरी पाठिंबा कायम राहील- काँग्रेस आणि...

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक आज...

बंडखोर शिवसेना आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून केली, तर त्याचा...

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेमधे फूट पडल्यामुळे राज्यातल्या राजकीय पटलावरच्या घडामोडींमधे अधिकाधिक अनिश्चितता निर्माण होत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याला ३७ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा...

शाळाबाह्य बालकांसाठी ५ ते २० जुलै दरम्यान ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’

मुंबई :- शाळेत दाखल होण्यास पात्र शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करणे तसेच बालकांची शाळेतील गळती शून्यावर आणण्यासाठी येत्या ५ जुलै ते २० जुलै २०२२ या कालावधीत...

निवडणुकांची वेळ येणार नाही, पण आलीच तर आम्हा तयार आहोत – छगन भुजबळ

मुंबई (वृत्तसंस्था) : मध्यावधी निवडणुकांची वेळ येणार नाही, पण आलीच तर आम्हा तयार आहोत. राज्यकीय पक्षाांनी नेहमीच निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी, असं मत अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन...

नाशिक जिल्ह्यातील ३१ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

मुंबई (वृत्तसंस्था) : खतं आणि बियाण्यांची खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना पक्की बिल देणं आवश्यक असतानाही अशी बिलं न दिल्यानं नाशिक जिल्ह्यातील ३१ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागानं निलंबित केले...