आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य शिबिरांचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून येणाऱ्या वारकरी, आणि भाविक यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंढरपूर इथं आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे आणि  त्यांना पिण्यासाठी नाममात्र दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून...

आवडत्या क्षेत्रातील करिअरसाठी मेहनतीची तयारी ठेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. “शिक्षण प्रवासातील एक टप्पा आपण यशस्वीपणे...

देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राद्वारे होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रातून विविध प्रकारचे शिक्षण मिळणार आहे, या उपकेंद्राच्या माध्यमातून देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे काम होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आज...

राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपली आवड, कल बघून पुढील शैक्षणिक...

मुंबई उच्च न्यायालयानं नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीतही मतदानाची परवानगी...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातले मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विधान परिषदेच्या निवडणुकीतही मतदान करता येणार नाही. मतदानाची परवानगी मागणाऱ्या या दोघांची विनंती मुंबई उच्च न्यायालयानं...

वारकऱ्यांना स्थानिक सुविधांची माहिती देण्यासाठी प्रशासनाकडून अँपची निर्मिती

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासनानं एक मोबाइल अँप सुरु केलं असून या अँपच्या माध्यमातून पंढरपुरात उपलब्ध केल्या गेलेल्या सुविधांची माहिती मिळणार आहे. या मोबाईल...

फिटनेस आणि वेलनेस क्षेत्रातील ४० व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते ग्लोबल वेलनेस डे पुरस्कार प्रदान

मुंबई (वृत्तसंस्था) : वेलनेस अर्थात निरामय जीवन हा आज जागतिक उद्योग बनला असून या क्षेत्रात भारत पूर्वीपासून सामर्थ्यवान असून देशाने या क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावं असं आवाहन राज्यपाल...

अल्पसंख्यांक विकास विभागाच्या विविध योजनांसाठीही भरीव तरतूद करण्यात येईल, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : अल्पसंख्यांक विकास विभागाच्या विविध योजनांसाठीही भरीव तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. जैन समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात काल मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत...

नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या सर्व भागात पोचला

मुंबई (वृत्तसंस्था) : मान्सून, अर्थात नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या सर्व भागात पोचला आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसाचा उपनगरीय लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. आज...

इयत्ता १०वीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन...