महाराष्ट्र हे महिलांना आदर सन्मान देऊन नेतृत्वाला संधी देणारे राज्य – डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे महिलांना आदर सन्मान देऊन नेतृत्वाला संधी देणारे राज्य आहे. या राज्यातील महिलांच्या रक्तात आणि आत्म्यातच नेतृत्वगुण भिनला आहे, असं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे...
पोलीस कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरं देण्यासाठी शासन कटीबद्ध – अजित पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरं देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे आणि...
राज्यातल्या नद्यांच्या संवर्धनासाठी प्रदूषण कमी करणारे प्रकल्प मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत राज्यातल्या कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, तापी आणि मुळा मुठा या नद्यांच्या संवर्धनासाठी, एकूण 1 हजार 182 कोटी 86 लाख रुपये खर्चाचे प्रदूषण...
पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करणार – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाचा विकास करण्यासाठी सहकार्य करणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत या ठिकाणी झालेल्या घनघोर...
पर्यायी इंधन परिषद शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी उपयुक्त ठरेल – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
पुणे : पुणे शहर हे नेहमीच नवनवीन बदलांसोबत राहिले असून नवीन क्रांतिकारी कल्पना, ज्ञान, वारसा, नाविन्यता, संस्कृती, चैतन्य ही येथील बलस्थाने आहेत. त्यामुळे पुण्यात भरवलेली पर्यायी इंधन परिषद शाश्वत...
रु. २,२१५ कोटींच्या बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून सूत्रधारास अटक
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत नंदकिशोर बालूराम शर्मा (वय ४२) यांस दि.०४ एप्रिल २०२२ रोजी अटक करण्यात आली.
मे. साई गुरु...
ईडीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईडी अर्थात सक्त वसुली संचालनाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसाचं विशेष तपास पथक तयार केलं असल्याचं गृहमंत्री...
पशुवैद्यकीय पदवीधरांची कत्तलखान्यांच्या कत्तलीच्या क्षमतेनुसार नेमणूक – मंत्री सुनील केदार
मुंबई : नोंदणीकृत खाजगी पशुवैद्यकीय पदवीधरांची कत्तलखान्याच्या कत्तलीच्या क्षमतेनुसार नेमणूक करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. मंत्रालयात पशुवैद्यकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आयोजित बैठकीत...
कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई : कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचे बहुतांश काम पूर्ण झाले असून येत्या 1 मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे....
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन विभागाकडून ३ शिकाऱ्यांना अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन विभागानं ३ शिकाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून शस्त्रं जप्त केली. व्याघ्र प्रकल्पाच्या गोठणे क्षेत्रात वाघांच्या गणणेसाठी लावलेल्या कॅमेऱ्यात हे ३ शिकारी दिसल्यावर विभागानं...











